येत्या उन्हाळय़ात जिल्हय़ातील जवळपास साडेपाचशे गावे-वाडय़ांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागेल, अशी शक्यता जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली.…
मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकत कमी करण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी जालना, उस्मानाबाद आणि औरंगाबाद या तीन शहरांतील पाणीपुरवठा योजनांसाठी निधी मंजूर केला.
तीव्र पाणीटंचाईमुळे ‘मोसंबीचा जिल्हा’ असलेली जालन्याची ओळख संपुष्टात येण्याची शक्यता आहे. घनसावंगी तालुक्यात सर्वाधिक मोसंबीच्या बागा असून या तालुक्यात जिल्ह्य़ात…
जालना जिल्हा तलाठी संघटनेने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरले. जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष टी. आर. ताम्हणे यांच्यासह पदाधिकारी-सदस्य या आंदोलनात…
विविध शासकीय योजना, कार्यक्रम त्याचप्रमाणे ठरल्यानुसार अंमलबजावणीच्या संदर्भात जिल्हाधिकारी जिल्हापातळीवर बैठका घेत असले, तरी त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांमध्ये गांभीर्य नसल्याचे…
जायकवाडी धरणाच्या वरच्या भागात नियमबाहय़ पाणी अडविण्याचा प्रकार मराठवाडय़ावर अन्याय करणारा आहे. हा प्रकार चालूच राहिल्यास जायकवाडीला एखाद्या साठवण प्रकल्पाचेच…
नगरपालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शहरातील आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांच्या मोठय़ा प्रमाणावर तक्रारी असूनही पालिका त्याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याची…