scorecardresearch

वार्ताहर, जालना

येत्या उन्हाळय़ात जिल्हय़ातील जवळपास साडेपाचशे गावे-वाडय़ांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागेल, अशी शक्यता जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली.…

मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी राज्य सरकारची आर्थिक फुंकर

मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकत कमी करण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी जालना, उस्मानाबाद आणि औरंगाबाद या तीन शहरांतील पाणीपुरवठा योजनांसाठी निधी मंजूर केला.

जालना जिल्हा तीव्र पाणीटंचाईने संकटात!

तीव्र पाणीटंचाईमुळे ‘मोसंबीचा जिल्हा’ असलेली जालन्याची ओळख संपुष्टात येण्याची शक्यता आहे. घनसावंगी तालुक्यात सर्वाधिक मोसंबीच्या बागा असून या तालुक्यात जिल्ह्य़ात…

विभागातील ३० टक्के दुष्काळी गावे जालन्याची!

दुष्काळाचे चट्टे बसलेल्या मराठवाडय़ातील ३ हजार २९९पैकी ९७७, म्हणजे जवळपास ३० टक्के गावे एकटय़ा जालना जिल्हय़ातील आहेत. गेल्या खरीप हंगामाची…

जालनामध्येही धरणे आंदोलन

जालना जिल्हा तलाठी संघटनेने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरले. जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष टी. आर. ताम्हणे यांच्यासह पदाधिकारी-सदस्य या आंदोलनात…

जालन्यात १२२ टँकरने पाणीपुरवठा, प्रशासनाची राहणार करडी नजर!

जिल्हय़ातील पाणीटंचाईचा गैरफायदा कोणी घेऊ नये, यासाठी ग्रामीण भागातील पाणीपुरवठय़ाच्या टँकरवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य…

इतिवृत्तासाठी देखील जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

विविध शासकीय योजना, कार्यक्रम त्याचप्रमाणे ठरल्यानुसार अंमलबजावणीच्या संदर्भात जिल्हाधिकारी जिल्हापातळीवर बैठका घेत असले, तरी त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांमध्ये गांभीर्य नसल्याचे…

मालमोटारीला धडक बसल्याने मोटारीतील तिघे जागीच ठार

येथील कन्हैयालालनगर भागात उभ्या असणाऱ्या मालमोटारीला मारुती मोटारीने धडक दिलेल्या अपघातात तीनजण जागीच ठार झाले. सोमवारी पहाटे चार ते पाचच्या…

मालमोटारीला धडक; मोटारीतील तिघे ठार

येथील कन्हैयालालनगर भागात उभ्या असणाऱ्या मालमोटारीला मारुती मोटारीने धडक दिलेल्या अपघातात तीनजण जागीच ठार झाले. सोमवारी पहाटे चार ते पाचच्या…

.. तर, ‘जायकवाडी’स अर्थच उरणार नाही!’

जायकवाडी धरणाच्या वरच्या भागात नियमबाहय़ पाणी अडविण्याचा प्रकार मराठवाडय़ावर अन्याय करणारा आहे. हा प्रकार चालूच राहिल्यास जायकवाडीला एखाद्या साठवण प्रकल्पाचेच…

जालना शहराचे आरोग्य धोक्यात

नगरपालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शहरातील आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांच्या मोठय़ा प्रमाणावर तक्रारी असूनही पालिका त्याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याची…

संबंधित बातम्या