मराठी ड्रामा News
“चारचौघी” नाटकाच्या प्रयोगासाठी विमानातून प्रवास करताना रोहिणी हट्टंगडी यांच्यासाठी एक स्पेशल घोषणा झाली.
आर्याने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर संकर्षणसह एक फोटो शेअर केला आहे.
चिन्मयने नाटकादरम्यान घडलेला एक किस्सा सांगितला ज्यात त्याच्या सहकलाकाराला मोठी जखम झाली होती.
नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने भार्गवीने प्रेक्षकांबरोबर एक किस्सा शेअर केला.
आपली लेक भेटावी यासाठी तो अनेकदा प्रयत्न करतो. पण त्याची पूर्वाश्रमीची पत्नी त्याला तिला भेटू देत नाही.
कलेनं औचित्य साधलं तर ती महत्त्वाची ठरते, टिकते, अशा अर्थानं देशपांडे यांनी औचित्याचा दुसरा मुद्दा उपस्थित केला आहे.
१६ फेब्रुवारी १९८० मध्ये रंगभूमीवर आलेल्या मिच्छद्र कांबळी निर्मित आणि अभिनीत ‘वस्त्रहरण’ या नाटकाला यंदा ४४ वर्ष पूर्ण झाली आहेत
दोन वेळा हातातोंडाची गाठ पडणं मुश्कील झालेल्या गिरणगावातील चाळीतील एका कुटुंबाची ही गोष्ट आहे.
रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकांना फक्त आणि फक्त चांगलंच बोलायचं, असं सांगितलं जातं का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने स्पष्टपणे उत्तर…
‘खरं खरं सांग’ हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.
मेधा तिच्या वडलांची जमीन विकून तिच्यासाठी पैसे उभे करण्याचा प्रस्ताव आनंदरावांसमोर ठेवते. नाइलाजानं ते त्याला तयार होतात.
‘चाफ्याच्या झाडा’शी सुनीताबाईंचा संवाद.. कातर स्वरांतला. त्याची समजूत काढणारा. पण आतून त्याही हललेल्या. फक्त हुंदकाच फुटायचा बाकी.