scorecardresearch

Page 58 of हत्याकांड News

Saraswati and Manoj Sane
Mira Road Murder : सरस्वती आणि मनोज साने यांनी मंदिरात केले होते लग्न, सरस्वतीच्या ३ बहिणींची डीएनए चाचणी

Mira Bhayander Murder Case : सरस्वती वैद्य आणि मनोज साने यांनी मंदिरात लग्न केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र मनोज…

girl-rape-compressed (1)
मुंबईतील वसतिगृह बलात्कार-हत्या प्रकरणात वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले, “मी मुलीला सोडवायला जायचो तेव्हा…”

मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात सावित्रीबाई फुले वसतिगृहात १८ वर्षीय तरुणीची हत्या झाल्याची घटना समोर आली. यावर आता पीडित तरुणीच्या वडिलांनी…

live in partner murder at mira road
मृतदेहाचे तुकडे मोजणेही अशक्य; मीरा रोड हत्याकांडातील धक्कादायक वास्तव; आरोपीला १६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

मृतदेहाचे असंख्य तुकडे करून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी कुकरमध्ये शिजविल्याचे तपासात उघड झाले आहे.

charni road hostel murder security guard entered student room through pipe
चर्नीरोड वसतिगृह हत्या प्रकरण: विद्यार्थिनीच्या खोलीत आरोपीचा पाइपवरून प्रवेश?

सकाळी पावणे पाचच्या सुमारास आरोपी सुरक्षा रक्षक वसतिगृहातून बाहेर पडल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात दिसत दिसते.

मीरा रोड खून प्रकरण, मनोजा साने, सरस्वती वैद्य, Mira road murder, Manoj Sane, Sarswati Vaidya
Mira Road Murder : किचन मध्ये मृतदेह शिजवायचा आणि जेवायला बाहेर जायचा; मनोज सानेचे अंगावर शहारे आणणारे क्रौर्य

Mira Road Murder Case : सरस्वती वैद्यचे तुकडे पोलिसांनी जेजे रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले आहे. हत्या करून ज्या प्रकारे त्याने मृतदेहाचे…

Son murder mother in Gondia
गोंदिया : मुलगा आहे की राक्षस! जन्मदात्रीचा खून केला; बनाव रचला, पण बिंग फुटलेच

गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गतच्या श्रीनगरातील चंद्रशेखर वॉर्ड येथील रहिवासी महिलेचा तिच्याच मुलाने खून केला.

Mira Road murder case, Manoj Sane, Saraswati Vaidya, orphan, leave in relationship
मीरा रोड हत्या प्रकरण : अनाथ असल्यामुळे दोघे आले होते संपर्कात…

सरस्वती ही अनाथ असल्यामुळे ती तारुण्य वयातच मनोज यांच्या प्रेमात पडली होती.मनोजला देखील कोणी नातेवाईक नसल्यामुळे त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय…

son killed mothers boyfriend,
जळगाव जिल्ह्यात दोन जणांचा खून 

काही महिन्यांपासून शहरासह जिल्ह्यात लहान-मोठ्या गुन्ह्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. जिल्ह्यात पुन्हा दोन जणांच्या खूनाची भर पडली आहे.