पीएम किसान योजना News
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असूनही शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम का नाकारला? तांत्रिक समितीत राज्य सरकारने बदलली बाजू.
पंतप्रधान मोदींच्या नावाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हप्ते थकवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
थेट बँक खात्यात पैसे जमा होऊनही राजस्थानमध्ये आधार कार्ड आणि ई-मित्रांच्या माध्यमातून सरकारी निधी हडपण्याचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून…
केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून यात ‘भारत विस्तार एआय टूल’द्वारे तंत्रज्ञानावर विशेष भर दिला…
Dattatray Bharne, PM Kisan : राज्यातील ९० लाखांहून अधिक पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे १ हजार ८०८ कोटी २५ लाख…
Bhagyashree Vispute : कापूस खरेदीतील तक्रारींच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपूते यांनी शिरपूर तालुक्यातील कुरेशी जिनिंग अँड प्रेसिंग सेंटरला अचानक…
Maharashtra Crop Insurance Scheme : अतिवृष्टी किंवा स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा निकष रद्द केल्यामुळे सध्याच्या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा…
राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण १८९२.६१ कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला.
केंद्र सरकारने अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता ऑक्टोबर २०२५ मध्ये…
सर्वांना विश्वासात घेऊनच भूसंपादन होईल…
जागतिक आर्थिक अनिश्चितता असल्याने नागरिकांनी ‘स्वदेशी’चा स्वीकार करावा आणि स्थानिक पातळीवर तयार झालेल्या उत्पादनांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी…
परभणी तालुक्यातील ७० हजार ६९० पैकी ४७ हजार ४५६ शेतकऱ्यांनी ‘फार्मर आयडी’साठी नोंदणी पूर्ण केली आहे. सर्व शेतकऱ्यांनी ‘फार्मर आयडी’…