scorecardresearch

‘समाजवादी आणि धर्मनिरपेक्षतेविषयी चर्चा करण्यात धोका नाही’

प्रजासत्ताकदिनी सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत राज्यघटनेच्या सरनाम्यातील समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द वगळण्यात आल्याच्या कारणावरून बुधवारी मोठा वाद निर्माण…

अस्वच्छतेवरून प्रसाद यांनी फटकारले

कार्यालयात सर्वत्र पडलेले पत्रांचे खच आणि त्याबाजूला असलेले कचऱ्याचे ढीग पाहून दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांचा पारा सोमवारी चढला आणि…

‘कालबाह्य़’ कायदे मोडीत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील

कालबाहय़ झालेले, विकास प्रक्रियेत अडथळा निर्माण करणारे आणि गतिमानतेला बाधक ठरणारे कायदे रद्दबातल करण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे.

जम्मू-काश्मिरमधील नागरिकांसाठी ‘बीएसएनएल’कडून मोफत टॉकटाईम

केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शनिवारी पुरग्रस्त जम्मू-काश्मिरमध्ये ‘बीएसएनएल’च्या सेवेचा वापर करणाऱ्या मोबाईलधारकांना आठवडाभर मोफत टॉकटाईम पुरविण्यात येणार असल्याची…

अमेरिकेच्या संस्थांकडून भारतीय कायद्याचे उल्लंघन अस्वीकारार्ह-प्रसाद

जनतेच्या खासगी जीवनाशी निगडित असलेल्या कोणत्याही भारतीय कायद्याचे अमेरिकेतील संस्थांनी उल्लंघन केल्यास ते सहन केले जाणार नाही, असा इशारा सरकारने…

मिश्र यांच्या नियुक्तीचा मार्ग अखेर मोकळा

मागील आठवडय़ात सरकारने मांडलेले ट्राय सुधारणा विधेयक सोमवारी मंजूर करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्र यांच्या…

‘सरकारला न्यायसंस्थेबद्दल अतीव आदर’

गोपाळ सुब्रमण्यम प्रकरणात सरन्यायाधीशांनी सरकारवर टीकास्त्र सोडले असतानाच, केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सरकारला न्यायव्यवस्था आणि सरन्यायाधीश यांच्याबद्दल अतीव…

मोदी मंत्रिमंडळ कामाला लागले!

मोदी मंत्रिमंडळातील सदस्यांनी मंगळवारी आपापल्या कार्यालयात नव्या खात्याचा कार्यभार स्वीकारला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ८ च्या सुमारासच

खासगीत शिरू नका, नाहीतर गांधी-नेहरू कुटूंबांचे रहस्य उघडू – भाजप

नरेंद्र मोदींच्या प्रतिज्ञापत्रातील ‘विवाहीत’ नोंदीवरून काँग्रेसकडून सुरू असलेल्या टीकांवर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून जास्त खोलात शिरू नका, नाहीतर गांधी…

पंतप्रधानांनी आसामचा फक्त राजकीय फायद्यासाठी वापर केला- भाजप

भाजपने यूपीए सरकार आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात्वर टीका करत पंतप्रधानांनी आजतागायत आसामचा वापर फक्त राजकीय फायद्यासाठी केला असल्याचे…

संबंधित बातम्या