राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षांचे तीव्र पडसाद सोमवारी…
गेल्या पाऊण महिन्यापासून लोकसत्ता-ठाणे वृत्तान्तने कल्याण-डोंबिवलीतील मीटर डाऊन न करणाऱ्या मुजोर रिक्षाचालकांच्या विरोधात बातम्या देऊन रिक्षा मीटरसक्ती अंमलबजावणीचा सातत्याने पाठपुरावा…
ठाणे शहराच्या अनेक भागांमध्ये असलेल्या कारंजीयुक्त देखाव्यांचे सध्या पाणीपुरवठा आणि देखरेखीअभावी पडीक जागेत रूपांतर झाले असून सुशोभीकरणाच्या उद्देशाने करण्यात आलेल्या…
ठाणे तसेच कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाच्या बसेसमधील प्रवासासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या भाडेवाढीस मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने हिरवा कंदील दाखविल्याने या…
कोटय़वधी रुपयांच्या अर्थसंकल्प मिरविणाऱ्या ठाणे महापालिकेला आता स्वत:च्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी सुरक्षारक्षकांची वानवा भासू लागली आहे. विशेष म्हणजे, शहरातील वेगवेगळ्या…
नवी मुंबईतील सिडको वसाहतींमध्ये पाण्याचा वाढलेला वापर गंभीर असल्याचे वक्तव्य मध्यंतरी आयुक्त भास्कर वानखेडे यांनी केले होते. महापालिकेच्या चुकीच्या धोरणांमुळे…
संपूर्ण मुंबई तसेच चहूबाजूंनी विस्तारणाऱ्या महानगर प्रदेशांतील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील जनतेस प्रतिमाणशी प्रतिदिन किमान ४०…