scorecardresearch

ठाण्यातील नेत्यांचा संघर्ष विधानभवनात

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षांचे तीव्र पडसाद सोमवारी…

ठिणगी तर पडली आहे, वणवा पसरायला वेळ लागू नये..

गेल्या पाऊण महिन्यापासून लोकसत्ता-ठाणे वृत्तान्तने कल्याण-डोंबिवलीतील मीटर डाऊन न करणाऱ्या मुजोर रिक्षाचालकांच्या विरोधात बातम्या देऊन रिक्षा मीटरसक्ती अंमलबजावणीचा सातत्याने पाठपुरावा…

१६ वर्षीय मुलीवर ठाण्यात बलात्कार

एका आरोपीला अटक, दुसरा फरार ठाण्यात कोपरी येथील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी येथील घोडबंदर रोडवरील…

कारंजी कोरडी, दिवे गायब

ठाणे शहराच्या अनेक भागांमध्ये असलेल्या कारंजीयुक्त देखाव्यांचे सध्या पाणीपुरवठा आणि देखरेखीअभावी पडीक जागेत रूपांतर झाले असून सुशोभीकरणाच्या उद्देशाने करण्यात आलेल्या…

केडीएमटीचा प्रवास महागला..

ठाणे तसेच कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाच्या बसेसमधील प्रवासासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या भाडेवाढीस मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने हिरवा कंदील दाखविल्याने या…

होळीनिमित्त ठाणे ते शिंदी एसटीच्या गाडय़ा

होळीनिमित्त कोकणातील शिन्दी भागात जाणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेऊन एस.टी.च्या ठाणे विभागातर्फे रविवार २४ मार्च पासून ठाणे ते शिन्दी अशी…

महिलादिनानिमित्त कार्यक्रम

‘साहसी’ संस्थेच्या वतीने गुरुवार, १४ मार्च रोजी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात जागतिक महिलादिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजि ला आहे. ठाणे…

ठाण्यातील ७२ एकरचा सरकारी भूखंड ताब्यात राखण्याचे आव्हान

कळवा खाडीकिनारी असलेल्या ७२ एकर जागेवर शासकीय संकुल उभारण्याची योजना असली तरी या मोकळ्या जागेवर अतिक्रमणे वाढल्याने ही जागा वाचविण्याचे…

मुंब्य्रात रेती उपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई

खाडी भागातून अवैधरित्या रेतीचा उपसा करणाऱ्या बोटींविरोधात ठाणे जिल्हा प्रशासनाने मंगळवारी विशेष मोहिम हाती घेऊन कारवाई केली. त्यामध्ये तीन बोटी…

अपुऱ्या सुरक्षेमुळे ठाण्यातील जलसाठे धोक्यात!

कोटय़वधी रुपयांच्या अर्थसंकल्प मिरविणाऱ्या ठाणे महापालिकेला आता स्वत:च्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी सुरक्षारक्षकांची वानवा भासू लागली आहे. विशेष म्हणजे, शहरातील वेगवेगळ्या…

ठाण्यात पाणीबाणी; नवी मुंबईत उधळपट्टी

नवी मुंबईतील सिडको वसाहतींमध्ये पाण्याचा वाढलेला वापर गंभीर असल्याचे वक्तव्य मध्यंतरी आयुक्त भास्कर वानखेडे यांनी केले होते. महापालिकेच्या चुकीच्या धोरणांमुळे…

ठाणे जिल्ह्य़ात पाणी आणीबाणी..!

संपूर्ण मुंबई तसेच चहूबाजूंनी विस्तारणाऱ्या महानगर प्रदेशांतील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील जनतेस प्रतिमाणशी प्रतिदिन किमान ४०…

संबंधित बातम्या