Page 116 of पाणी News

Water supplay stop
ठाणे शहरातील काही भागात बुधवारी पाणी नाही; महापालिकेचा स्वतःच्या योजनेतील पाणी पुरवठा बंद राहणार

भातसा नदीला आलेल्या पुरामुळे पिसे येथील पंपाच्या मुखाजवळ कचरा अडकल्याने महापालिकेला पुरेशा प्रमाणात पाणी उचलणे शक्य होत नसून हा कचरा…

dam vishleshan
विश्लेषण : नदीजोड प्रकल्पाची सद्य:स्थिती काय? प्रीमियम स्टोरी

देशात एकीकडे पाणी मिळत नसल्याने शेतातील पिकांना फटका बसतो, तर दुसरीकडे नद्यांचे १३०० द.ल.घ.मी. पाणी दरवर्षी समुद्रात वाहून जाते.

Harare Water Supply Crisis
India Tour Of Zimbabwe: “आंघोळीसाठी कमी पाणी वापरा”; बीसीसीआयने खेळाडूंना का दिल्या सूचना?

Harare Water Supply Crisis: झिम्बाब्वेतील हरारे शहरात राहणार्‍या लोकांना आजवरच्या सर्वात भीषण पाणी संकटाचा सामना करावा लागत आहे.

water
मीरा-भाईंदर शहराचे पाणी अमृत योजनेतून ; वितरण व्यवस्थेचा ४७३ कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे

पालिकेने २०१९मध्ये या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तांत्रिक मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सादर केलेला होता

nimna Wardha dam
खडकवासला धरणातून १८ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग कायम; पाणीसाठा ९८ टक्क्यांवर

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस शनिवारी देखील कायम होता.

ujjani dam
खडकवासला धरणातून १२ हजार क्युसेकने विसर्ग; पाणीसाठा ९६ टक्क्यांवर

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात गेल्या पाच दिवसांपासून कोसळणारा मुसळधार पाऊस शुक्रवारी दिवसभर कायम होता.

ujjani dam
पुणे जिल्ह्यातील विसर्गावरच उजनीत ५० टीएमसी पाणी ; सोलापूरची तहान भागविण्यात पुणे जिल्ह्याचा वाटा

जिल्ह्याच्या सीमेवरील उजनी हे महत्त्वाचे आणि राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे धरण आहे.

pv dam
राज्यातील धरणे तुडुंब; एकूण ७५ टक्के पाणी, साठा गतवर्षीपेक्षा १९ टक्क्यांनी अधिक

जोरदार पावसामुळे सध्या राज्यातील बहुतांश धरणे तुडुंब भरली आहेत. मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच राज्यातील धरणांमध्ये एकूण ७५ टक्के पाणीसाठा…

Mumbai Lake area
तलावक्षेत्रात पावसाची दमदार हजेरी, पावसाचा मुक्काम कायम; पाणीसाठा ९३ टक्क्यांवर

गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे.

water
पुण्यासह जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या विरोधात; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

गेल्या तीन ते चार वर्षांपासून मुबलक प्रमाणात पाऊस होऊनही जिल्हा आणि शहरी भागातील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

water
ठाण्याच्या काही भागात शुक्रवारी आठ तास पाणी पुरवठा बंद राहणार

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेतील बारवी गुरूत्व जलवाहिनीचे तातडीचे देखभाल व दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.