scorecardresearch

Ishita

रातराणीचा प्रवास स्वस्त

एरवी केवळ भाववाढीची घोषणा करणा-या एसटी महामंडळाने रातराणीचे भाडे कमी करून मकरसंक्रांतीची प्रवाशांना सुखद भेट दिली आहे. संक्रांतपूर्व मध्यरात्रीपासून त्याची…

श्रीरामपूरला व्यापा-यांचा आज मोर्चा

उद्योगपती शैलेश बाबरिया यांचा दोष नसताना गुन्ह्यात अडकवण्यात आले. त्याच्या निषेधार्थ उद्या (बुधवार) दुपारी १२ वाजता व्यापारी संघटनेने निषेध सभेचे…

टायरवालेंसह ८७ जणांची निर्दोष मुक्तता

नेवासे येथे तेरा वर्षांपूर्वी झालेल्या शिवजयंतीच्या दंगलीतील सर्व ८७ आरोपींची श्रीरामपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

चौथ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

संक्रांतीच्या पतंगबाजीला नगर शहरात तरुणाच्या मृत्यूचे गालबोट लागले. पतंग उडवताना चौथ्या मजल्याच्या गच्चीवरून पडून हा तरुण मरण पावला. कोपरगाव येथे…

हजारो भाविकांच्या उपस्थितीत सिद्धेश्वर यात्रेचा अक्षता सोहळा

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी उशिरा सिद्धेश्वर मंदिर परिसरात संमती कट्टय़ावर लाखो भाविकांच्या साक्षीने उत्साही आणि…

खंडोबा-म्हाळसाचा विवाह उत्साहात

बहुजन आणि कष्टकरी समाजातील लाखो भाविकांचे अढळ श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र पाली येथील मल्हारी म्हाळसाकांत खंडोबादेवाच्या यात्रेचा आज मुख्य दिवस वऱ्हाडी…

पोलीस निरीक्षक वायकरसह तिघा पोलिसांना कोठडी

छत्रपती शिवाजी शासकीय सवरेपचार रुग्णालयात निवासी डॉक्टरला मारहाण केल्याच्या गुन्ह्य़ात अडकलेले पोलीस निरीक्षक अरुण वायकर यांच्यासह तिघा पोलिसांनी राज्य गुन्हे…

शहरात सार्वजनिक वाहकतुकीचे तीन तेरा

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व वाहतूक पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारताच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा, व्हॅन तसेच अ‍ॅपे रिक्षा (तीनआसनी) चालकांनी…

श्रीगोंदे नगरपालिकेत राष्ट्रवादीला बहुमत

जिल्हय़ाचे लक्ष लागलेल्या श्रीगोंदे नगरपालिकेवर अखेर राष्ट्रवादीनेच झेंडा फडकवला. एकसंघ झालेल्या काँग्रेसला माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी पुन्हा एकदा पराभूत…

राहुल गांधींच्या नावाची घोषणा करावी

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधी यांच्या नावाची घोषणा करावी, यासाठी पक्षाचे नगरमधील कार्यकर्ते, पक्षाध्यक्ष सोनिया…

बचत गटांना ऊर्जित अवस्था मिळेल?

राज्यात महिला बचतगटांची चळवळ सुरू होऊन तेरा-चौदा वर्षांचा काळ उलटला. केंद्र सरकारने या चळवळीला आंध्र प्रदेशच्या धर्तीवर चालना देऊन, नवे…

सोलापुरात पाणीदरात ५० टक्के कपात करण्याची बेरियांची मागणी

सोलापूर महानगरपालिकेने शहरवासीयांना वर्षभरात केवळ १२१ दिवस नळ पाणीपुरवठा करून ३६५ दिवसांची वार्षिक पाणीदर वसुली वसूल करणे अन्यायकारक असल्याचे स्पष्ट…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या