
या कारवाईनंतर वाहनचालकांत वचक निर्माण व्हायला हवा होता. मात्र, सुसाट वाहन चालवणाऱ्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे.
(वरिष्ठ प्रतिनिधी, लोकसत्ता)
पोलीस विभाग, न्यायालय, सायबर गुन्हे आणि गुन्हेगारी जगतातील वृत्त संकलन करणे, विश्लेषण करणे, आणि जनजागृती करून माहिती पुरविणे.तसेच सामाजिक समस्या, कौटुंबिक समस्यांवर समूपदेशन आणि वृत्तलेखन करणे.
या कारवाईनंतर वाहनचालकांत वचक निर्माण व्हायला हवा होता. मात्र, सुसाट वाहन चालवणाऱ्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे.
राज्यात सध्या अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री मोठ्या प्रमाणात होत असून मुंबईनंतर नागपुरातच सर्वाधिक अंमली पदार्थांची तस्करी झाली आहे.
उपराजधानीत गेल्या नऊ महिन्यांत दाखल झालेल्या विविध प्रकारच्या गुन्ह्यात दोनशेपेक्षा जास्त महिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
पतीचा अपघात झाला आणि तो पलंगाला खिळला. त्यामुळे घरातील आर्थिक स्थिती बिघडली. दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च, सासू-सासऱ्यांचे आजारपण आणि पतीचा…
समाजमाध्यमांवर सक्रिय असणाऱ्यांमध्ये इंस्टाग्राम, फेसबूक आणि यु-ट्यूबवर फालोअर्स वाढविणे, सबस्क्राईबर वाढविणे, लाईक्स वाढविणे आणि शेअर वाढवून देण्याच्या नावावर सायबर गुन्हेगारांनी…
मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनी पदवी व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतल्यास त्यांना शिक्षेत सवलत दिली जाते
ग्राहक परत गेलेले पार्सल मिळवण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याला फोन करतात. तो कर्मचारी त्यांना एक लिंक पाठवतो. ग्राहकाने लिंकवर क्लिक केल्यानंतर भ्रमणध्वनीचा…
संजय आणि नेहा (बदललेले नाव) हे दोघेही उच्चशिक्षित. संजय हा कृषी विभागात शासकीय नोकरीवर असून त्याचे २००९ मध्ये त्याचे नेहाशी…
सणासुदीच्या दिवसांत राज्यात सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्या असून त्यांनी फसवणुकीचा नवा प्रकार शोधून काढला आहे.
शहरातील सर्वाधिक वर्दळीचा चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजनी चौकातील माऊंट कार्मेल शाळेतील विद्यार्थिनींची धोकादायक पायपीट सुरू आहे.
राज्यभरात महिलांची छेडखानी आणि लैंगिक अत्याचाराचे गुन्हे वाढत असतानाच राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि आयुक्तालयात स्थापन करण्यात आलेले निर्भया पथक मात्र…
परस्परांच्या प्रेमात पडल्यानंतर तरुण-तरुणीने घरच्यांच्या संमतीने प्रेमविवाह केला. चार वर्षे सुरळीत सुंसार सुरु होता. मात्र, अचानक फेसबुकवरुन एका दोन मुलांची…