११ जुलै २००५ ला मुंबईतून दाऊदला ठार मारण्यासाठी पाकिस्तानात जात असताना विक्कीला दिल्लीत अटक झाली आणि दाऊदला मारण्याची मोहीम फसली.
११ जुलै २००५ ला मुंबईतून दाऊदला ठार मारण्यासाठी पाकिस्तानात जात असताना विक्कीला दिल्लीत अटक झाली आणि दाऊदला मारण्याची मोहीम फसली.
अमलीपदार्थाचे कारखाने उद्ध्वस्त करणाऱ्या मुंबई पोलिसांनी गेल्या दोन वर्षांत साडेचार हजार कोटींहून अधिक किमतीचे एमडी जप्त केले आहे.
देशात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात मुंबई पोलिसांनी यावर्षी मोहिम तीव्र केली असून फक्त मुंबईत बेकायदा राहणाऱ्या ३१५ बांगला देशी नागरिकांना…
अमली पदार्थांच्या व्यसनासाठी पैसे मिळावे, म्हणून पोटच्या दोन मुलांना अंधेरीतील दाम्पत्याने विकले होते. गुन्हे शाखेच्या कक्ष-९ चे प्रभारी पोलीस निरीक्षक…
आकडेवारीनुसार, पोलीस उपायुक्त (डीसीपी) पदांपैकी २० टक्के पदे रिक्त आहेत.
मुंबईवरील ‘२६/११’च्या दहशतवादी हल्ल्यानंतर स्थानिक पातळीवर गुप्तचर माहिती संकलन करण्यासाठी गरज निर्माण झाली होती.
दहशतवादामध्ये गेल्या काही वर्षांत नार्को टेररिझम, सायबर टेररिझम यांसारख्या संकल्पना आल्या आहेत.
जानेवारी ते सप्टेंबर, २०२३ या कालावधीत क्रेडिट कार्ड फसवणुकीचे ८८७ गुन्हे मुंबईत घडले आहेत.
दिवाळीनिमित्त सवलती आणि बँक केवायसीच्या नावाखाली समाज माध्यमे, ईमेलद्वारे लिंक पाठवून सायबर फसवणुकीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
‘कॉक्स ॲण्ड किंग्स’ भ्रष्टाचारप्रकरणी अटकेत असलेले कंपनीचे प्रवर्तक अजय अजित पीटर केरकर यांच्याकडे मोबाइल आणि टॅब सापडल्याने गोंधळ उडाला.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या साडेपाच वर्षांत ५९ हजार कोटी रुपयांच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील केवळ चार…
भायखळा, करीरोड, चिंचपोकळी व मशीद बंदर या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून प्रायोगिक तत्त्वावर या स्थानकांवर या यंत्रणेची…