मासिक प्रवास दैनंदिनी उशिराने सादर केल्यावरून जिल्हा परिषदेतील १७ विभागप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
मासिक प्रवास दैनंदिनी उशिराने सादर केल्यावरून जिल्हा परिषदेतील १७ विभागप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
स्वतंत्र जिल्हा निर्मितीस ३५ वर्षे होत असली, तरी नागरी सुविधांअभावी जालना शहर अजूनही एखाद्या मोठय़ा खेडेगावासारखे आहे.
सप्तमीदिवशी रात्री तुळजाभवानीचा छबीना उत्साहात झाला. आराधी, गोंधळी यांनी तुळजाभवानीची कवने गायली, तेव्हा सगळा परिसर भक्तीने फुलून निघाला.
शेतकऱ्यांनी घेतलेली कर्जे माफ करावीत, तसेच पाण्याचा उपसा परिणामकारक रीत्या थांबविता यावा, या साठी उभा ऊस व कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद…
ठेकेदारांची देयके रखडली असल्याने अजूनही २१ हजार कामे प्रलंबित आहेत. तुलनेने जलयुक्तची कामे रेंगाळली आहेत.
पास चालत नसल्याचे कारण देत ताब्यात घेतलेले पास परत देण्यासाठी वाहकाने विद्यार्थिनींना चक्का पाया पडण्यास भाग पाडल्याचा प्रकार रविवारी उघडकीस…
आपल्याकडे विवाह सोहळ्यांमध्ये २५ कोटी रुपये देखील खर्च होतात. मात्र, हजार रुपयांसाठी शेतकरी आत्महत्या करतो, या विसंगतीवर भैय्यू महाराज यांनी…
विशेष मोहिमेमध्ये दोनच दिवसात भाडे नाकारणाऱ्या ६४५ रिक्षा चालकांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
स्वातंत्र्यानंतर देशाला वेगळ्या वळणाकडे नेण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र, त्याला आता वेगळ्याच वळणाकडे नेण्याचा प्रयत्न सुरू असून राजकारणाचा पट नव्याने…
नवरात्रोत्सवातील सहाव्या माळेला साडेपाच लाखांहून अधिक भाविकांनी जगदंबेच्या चरणी माथा झुकवून दर्शन घेतले.
चौकात सिग्नल संपताच पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या पाण्याच्या टँकरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व्यापक लढा उभारला जाईल, सामूहिकरीत्या न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती शंकर धोंडगे यांनी दिली.