तीन महिन्यात १ कोटी १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
रायगड जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा क्षयरोग केंद्राला सध्या विपन्नावस्था आली आहे.
व्यवसायाने डॉक्टर असणाऱ्या संदेश पाटील यांना लहानपणापासून शेतीची आवड होती.
दोन-अडीच वर्षांची रेश्मा. पोटाची खळगी भरण्यासाठी आई-वडिल तिच्यासह रायगडमधून कर्नाटकात स्थलांतरित झाले.
शेकापच्या माध्यमातून यापूर्वी रिडालोस आणि डावी आघाडी असे दोन वेळा तिसऱ्या आघाडीचे प्रयोग करण्यात आले होते.
राज्य सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाने राज्यात आमदार आदर्श ग्राम योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक शाळेसाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे.
नियमित व्यायाम आणि पुरेसा आहार ही चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली असते असे म्हणतात.
रायगड जिल्ह्य़ातील आरोग्य यंत्रणा सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे आजारी पडली आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमच्या कलम १४२ ब नुसार रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश बजावले आहेत.
हे सर्व संगणक विविध विभागात बसवणे अपेक्षित होते. त्यानंतर सर्व संगणक सव्र्हरला जोडले जाणार होते.
तब्बल २० दिवस उशिराने कोकणात सक्रिय झालेल्या मान्सूनमुळे भातशेतीला जीवदान मिळाले आहे.