उद्योग उभारणीसाठी सर्व तऱ्हेची अनुकूल परिस्थिती असल्याने शहरासह परिसरात वेगवेगळय़ा कंपन्या गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे चित्र काही दिवसांपासून दिसत आहे.
उद्योग उभारणीसाठी सर्व तऱ्हेची अनुकूल परिस्थिती असल्याने शहरासह परिसरात वेगवेगळय़ा कंपन्या गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे चित्र काही दिवसांपासून दिसत आहे.
केळवे रोड परिसरातील सुमारे तीनशे एकरपेक्षा अधिक क्षेत्रावरील गवताची बेकायदा पद्धतीने कापणी केल्याप्रकरणी सिडकोने स्वतंत्रपणे चौकशीचे आदेश दिले आहेत.
तालुक्यातील गांजे-ढेकाळे गावातील धोत्रेपाडा वांद्री धरणाच्या कुशीतअसूनही पाण्यासाठी होणारी वणवण यामुळे पाडय़ातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी गणवेश (ड्रेसकोड) सक्तीचा करण्याचा ठराव घेतला आहे.
सुटीच्या दिवसांत पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या चिंचणी समुद्रकिनाऱ्यावर सध्या भरधाव वेगातील वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
वसई-विरार शहरातील पूर परिस्थिती रोखण्यासाठी निरी आणि आयआयटीच्या समितीने सुचवलेली कामे तीन वर्ष उलटूनही झाली नसल्याची बाब समोर आली आहे.
नालासोपारा येथे राहणाऱ्या रिक्षा युनियन अध्यक्षाचा सिगारेटवरून झालेल्या वादात सात ते आठ ८ तरुणांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना बोईसर…
पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने वसई विरार शहरात पाण्याची मोठी समस्या निर्माण होऊ लागली आहे.
मीरा भाईंदर शहरात सुरू असलेल्या विकास कामांची तांत्रिक चाचणी करण्याकरिता महानगरपालिकेकडून मीरा रोड येथे प्रयोग शाळेची निर्मिती करण्यात आली आहे.
महिला क्रिकेटचा प्रसार करण्याच्या दृष्टीने ‘बीसीसीआय’ने २०१८ मध्ये सर्वप्रथम पुरुषांच्या ‘आयपीएल’दरम्यानच महिलांचा ट्वेन्टी-२० सामना खेळवला.
नालासोपारा येथील तुळिंज पोलिसांनी माणूसकीचे उत्तम उदारण दिले आहे.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेतील पोचेफस्ट्रोम येथे ८ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत फ्रान्स आणि यजमान आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळणार…