मेळाव्यातील भाषणांमध्ये तसेच कार्यकर्त्यांसमोर पंकजा मुंडे याच केंद्रस्थानी असल्याचे दिसून आले.
मेळाव्यातील भाषणांमध्ये तसेच कार्यकर्त्यांसमोर पंकजा मुंडे याच केंद्रस्थानी असल्याचे दिसून आले.
रस्त्यांच्या सुधारणांसाठी पालिकेने गेल्या काही दिवसांत काढलेल्या पुनर्निविदेवरून राजकीय टीका सुरू झाला आहे.
‘मुंबई चोवीस तास’ ही संकल्पना राबवल्यानंतर दोन वर्षांपूर्वी पालिकेने रस्त्यांवर खाद्यकेंद्र उभारण्याची संकल्पना पुढे आणली होती.
ईशान्येकडील राज्यांमध्ये ५० किमीचीही मर्यादा नाही, त्यामुळे बीएसएफ या राज्यांमध्ये कुठेही कारवाई करू शकते.
मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरात पुणे, नाशिक, हिंगोली, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची आवक होत असते.
मध्य रेल्वेवर १७ डिसेंबर २०२० पासून सीएसएमटी ते कल्याण मार्गावर वातानुकूलित लोकल सेवेत आली.
गुलाम नबी आझाद यांनी हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून कार्यकारिणी समितीची बैठक घेण्याची मागणी केली होती.
कायम वाहतूक कोंडीची समस्या भेडसावणाऱ्या मानखुर्द-घाटकोपर जोडरस्त्यावर तोडगा म्हणून पालिकेने दोन महिन्यांपूर्वी एक नवीन उड्डाणपूल बांधला.
नवी मुंबई हे नव्याने विकसित झालेले असले तरी या शहराची व्याप्ती वाढत आहे.
मुंबईच्या पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावर शेवटच्या टोकाला होणाऱ्या बांधकामापेक्षा नवी मुंबईच्या हार्बर मार्गावर मोठ्या प्रमाणात बांधकामे झालेली आहेत.
शहरात करोनाची पहिली लाट नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ओसरली होती. तर दुसऱ्या लाटेत करोनाकाळातील ११ एप्रिल २०२१ रोजी शहरातील सर्वाधिक उपचाराधीन रुग्णसंख्या…
मुंबई व नवी मुंबईसारख्या अत्याधुनिक शहराच्या कवेत असलेल्या उरण शहरातही नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.