१९८२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए .आर .अंतुले यांच्या पुढाकाराने लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली .
१९८२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए .आर .अंतुले यांच्या पुढाकाराने लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली .
लातूर शहरातील कचरा निर्मूलन प्रक्रियेत महिला सक्षमीकरणाचे नवे प्रारूप विकसित करण्यास यश आले असून २० कचरा वेचक महिलांना तीन चाकी…
लातूर शहरातील कचरा निर्मूलन प्रक्रियेत महिला सक्षमीकरणाचे नवे प्रारूप विकसित करण्यास यश आले असून २० कचरा वेचक महिलांना तीन चाकी…
११० साखर कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे पैसे न दिल्यामुळे १५३६ कोटी रुपये शेतकऱ्यांचे थकीत आहेत.
ऊस उत्पादकांना साखर कारखान्यावरच अवलंबून राहावे लागत असल्यामुळे ते तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत आहेत .
दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने भाजपच्या आक्रमक प्रचारासमोर टिकाव धरणे अवघड असल्याने काँग्रेसची घसरण थांबविणे आता अमित देशमुखांसमोर आव्हान असणार…
आपल्याकडील बीटी वांगे बांगलादेशाने मागून घेतले व त्या वाणाचा चांगला उपयोग बांगलादेशाने केला व जगभर ते वांगे विकले जाते आहे.
शेतीच्या प्रश्नांची शृंखला कधी थांबत नाही दरवर्षी प्रश्न नवीन रूप घेऊन समोर उभे राहतात आणि त्यामुळे त्या प्रश्नांशी झगडण्यातच शेतकरी…
लालबहादूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थी संपूर्ण राज्यात दहावीच्या परीक्षेत गुणवत्तेत पहिला आला व त्यानंतर लातूर पॅटर्नची चर्चा सुरू झाली.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला होता. आता पुन्हा हातची सत्ता गेल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.
शिक्षण क्षेत्रातील जीवघेण्या स्पर्धेमुळे छोटय़ा शिकवणीचालकांना या परिसरात नवी जागा मिळविणेही आता अवघड झाले आहे.
तुरीच्या पेऱ्याला आणखी पंधरा दिवस वेळ असला तरी उत्पादनावर त्याचा थेट परिणाम होण्याची व त्यामुळे भाव वाढण्याची साधार भीती आहे.