निवडणुकीनंतर कुणा एकाकडून फार अपेक्षा ठेवण्यासारखे चित्र सध्या तरी नाही.
निवडणुकीनंतर कुणा एकाकडून फार अपेक्षा ठेवण्यासारखे चित्र सध्या तरी नाही.
आता मोठय़ा प्रमाणात नागरीकरण होत असले, तरी ठाणे जिल्ह्य़ातील अनेक शहरांमध्ये गावपणच्या खुणा दिसतात.
स्वभावातील प्रामाणिक वृत्तीसाठी ओळखला जाणारा लोकप्रिय पाळीव प्राणी म्हणजे अर्थात कुत्रा.
मानसशास्त्रीय भाषेत या प्रकाराला ओसीडी म्हणजेच ‘ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिस्ऑर्डर’ असे म्हटले जाते.
राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आपला जाहीरनामा जनतेसमोर मांडतात.
उमेदवाऱ्या वर्तमानपत्रातून एक ते दोन दिवस अगोदर जाहीर केल्या की पक्षात बंडखोरांची संख्या वाढते.
कल्याण पश्चिमेत दुर्गामाता चौक येथे ट्रक टर्मिनस व पार्किंग प्लाझा विकसित करण्यात येणार होता.
मनसे, भाजप, काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी समितीच्या निवडणुकीवरील बहिष्काराला जाहीर पाठिंबा दिला आहे.
निवडणुकी संदर्भातील प्राथमिक माहिती या संकेतस्थळाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचणार आहे.
वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे,