
पराकोटीची टीका व्यर्थच
१५ एप्रिल १८६५ या दिवशी सकाळी अब्राहम लिंकन एका लॉजमधील खोलीत मृतावस्थेत आढळले.

सद्गुण
मनाच्या म्हणजेच अहंच्या व्यापाराची संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यातच खरा सद्गुण उदयास येत असतो.

जीवनावर विश्वास
अर्थात यामध्ये अडचणीही येतात. कारण आपल्या प्रारब्धात पुढे काय आहे याविषयी तो अज्ञानी असतो.

गीताभ्यास – शेवटचा दिस
देहत्याग कधी होणार हे ठाऊक नसणं हेच जीवनाचं रहस्य. देहत्यागाच्या वेळी चांगली भावना, चांगला संस्कार बरोबर असावा हे म्हणणं सोपं, पण अत्यंत गूढ आहे.

बोधिवृक्ष : निश्चयाचा महामेरू
खरे तर मनुष्याच्या दु:ख, अशांती व अपयशाचे कारण आहे, त्याच्यातील आत्मविश्वासाचा अभाव, निश्चयाची कमतरता.

सुसंवाद
हितकर, आवश्यक तेवढंच, आनंददायी, प्रेमळ, परिणामकारक, गोडमधुर या गुणांनी युक्त असं आपलं बोलणं असावं असं एका सुप्रसिद्ध सुभाषितात म्हटलं आहे.

समाधान
आशावादी, प्रयत्नवादी राहण्याइतकेच समाधानी राहणे, ज्यात आपल्याला समाधान मिळते ते शोधणे महत्त्वाचे आहे.

उणीव असलेलं जगणं
लोक आपल्या जीवनाची व्यवस्था नीट लावण्यातच पूर्ण आयुष्य घालवतात. त्यांना खऱ्या अर्थानं जगण्याची संधीच कधी मिळत नाही. आधी जमवाजमव तर करू, जगणं वगैरे बघू नंतर, असं करत करत पूर्ण

परमार्थतत्त्व
गीताभ्यास-इंद्रियांना न जाणवणारे मन, सूक्ष्म , तरल व श्रेष्ठ पातळीवर आहे. सूक्ष्म तत्त्वांचा अनुभव घेण्यासाठी आपली योग्यता उंचावली पाहिजे. अंतर्मनाची म्हणजे आत्म्याची पातळी गाठण्यासाठी योगाभ्यासाने ‘योगी’ झालेल्याची आवश्यकता भासते.
दानाची महती
ब्रह्माकुमारी शिवानीधन किंवा स्थूल वस्तू यांचे दान करणारी व्यक्ती ‘दानी’ म्हटली जाते. ज्ञानाचे दान करणारी व्यक्ती ‘महादानी’ म्हटली जाते. तर गुण व शक्तीचं दान देणारी व्यक्ती ‘वरदानी’ म्हटली जाते.

हास्याची अद्भुत संजीवनी
माधवी कुंटेआपल्या मेंदूने काहीएक आडाखे पक्के केलेले असतात. आनंद, प्रसन्नता या भावस्थितीशी हास्य नेहमी जोडलेलं असतं. म्हणून रडण्याच्या बेताला आलेल्या किंवा रडणाऱ्या व्यक्तीनेसुद्धा जाणीवपूर्वक हसायचं ठरवलं, चेहऱ्याची ठेवण हसरी
‘मैली चुनरिया आत्मा मोरी..’
आपण आरशात कशासाठी पाहतो? असा प्रश्न एका शिष्याने महात्मा सुकरान यांना विचारला. यावर सुकरान उत्तरले, ‘मी कुरूप आहे हे मला माहीत आहे.

परोपकार
‘जो दुसऱ्यांच्या जखमेवर मलम लावतो, त्याची स्वत:ची जखम भरायला वेळ लागत नाही.’ दुसऱ्यांच्या जखमेवर मलम लावणं अर्थात कोणाचं तरी दु:ख दूर करणं, कोणाचं तरी सांत्वन

जगा आणि जगू द्या
जेव्हा एखादा माणूस स्वत:चं सुख मिळविताना इतरांचं सुख हिरावलं जाणार नाही याची काळजी तो घेतो, तेव्हा, ‘जगा आणि जगू द्या’ या तत्त्वानुसार जगण्याचा योग्य मार्ग त्याला सापडलेला असतो.

गरज आणि वासना
परमात्म्याचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल. पण तो एखाद्या कोहिनूरप्रमाणे नव्हे. भुकेल्याला अन्न मिळावं, तहानलेल्याला पाणी मिळावं, आनंदी भावावस्थेत एखादं गीत वा नृत्य आपसूक निर्माण व्हावं तसा तो तुमच्या जीवनात