पीटीआय, फतेहगड साहिब/पटियाला

देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असेल, तर लोकांच्या जीवनात समृद्धी का नाही, असा सवाल करत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकावर जोरदार टीका केली.

Bhagyashree Dharmarao Atram is an election candidate from Sharad Pawar group against Dharmarao Baba
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांविरोधात त्यांच्या कन्येला उमेदवारी, अनिल देशमुखांनी स्पष्टच सांगितले…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Himanta Biswa Sarma Assam BJP divide to fore Ashok Sarma
‘अडचण हेमंत बिस्वा शर्मा यांची आहे!’ आसाम भाजपामध्ये दुफळी; ‘जुने विरुद्ध नवे’ वाद चव्हाट्यावर
Advice from Chief Minister Eknath Shinde on opposition criticism of Chief Minister Majhi Ladki Bahin scheme print politics news
योजनेवर टीका करणाऱ्या सत्ताधारी आमदारांना तंबी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कानउघाडणी
Uddhav Thackeray, MNS attack, MNS attack on Uddhav Thackeray convoy, Maharashtra Navnirman sena, convoy, Thane, coconut attack, Avinash Jadhav, police case, political tensions,
अविनाश जाधव यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर गुन्हा
Sanjay Kakade, BJP, Sanjay Kakade latest news,
माझ्या पक्षातील लोकांचा माझ्यावर विश्वास नसेल तर माझे त्यांच्याशी काही देण घेण नाही – भाजपचे माजी खासदार संजय काकडे
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles readers reaction on loksatta
लोकमानस : भारताच्या दृष्टीने धोक्याची घंटा
protesters at sheikh hasinas residence
Video: शेख हसीना यांच्या घरात आंदोलकांचा धुडगूस; बेडवर झोपले, किचनमधील बिर्याणीवर मारला ताव, मासे पळवले

फतेहगढ साहिब मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अमरसिंग यांच्या प्रचारसभेत प्रियंका गांधी बोलत होत्या. पंतप्रधान मोदी हे केवळ सत्ता मिळवण्यासाठी खोटे बोलत आहेत. त्यांनी जनतेला खोटी आश्वासने दिली आहे, असा हल्लाबोल करताना त्या म्हणाल्या की, देशात ७० कोटी तरुण बेरोजगार आहेत आणि बेरोजगारी ही ४५ वर्षांतील सर्वाधिक आहे. मोदी यांच्या केंद्रातील सरकारच्या काळात सरकारी क्षेत्रात ३० लाख पदे रिक्त आहेत. अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत असल्याचे मोदी टप्प्याटप्प्याने मोठे दावे करतात. मला विचारायचे आहे की, अर्थव्यवस्था इतक्या वेगाने वाढत आहे आणि देशात प्रगती होत असेल तर जनतेची प्रगती का होत नाही, असा सवाल त्यांनी विचारला.