Why Do Politicians Wear White Clothes?: भारतात प्रत्येक किलोमीटरवर भाषा, बोली आणि वेशभूषा बदलते. पण मात्र, एका गोष्टीत साम्य आहे आणि ते आपल्या नेत्यांचा पेहराव आहे. भारतात तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की नेते फक्त पांढऱ्या कपड्यातच दिसतात. देशाच्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक गावात आणि प्रत्येक शहरात, ज्याला नेता बनायचे आहे किंवा नेता म्हणून दिसायचे आहे, तो पांढरा पायजमा कुर्ता घालतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का,भारतीय नेते फक्त पांढऱ्या कपड्यातच का दिसतात? चला तर जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर…

राजकारणी लोक पांढरे कपडेच का घालतात?

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींनी स्वदेशीचा नारा दिला तेव्हा लोकांनी विदेशी कपडे गोळा करून त्यांना आग लावली. यानंतर महात्मा गांधींनी भारतीय लोकांना चरख्यापासून बनवलेले खादीचे कापड घालण्याची प्रेरणा दिली. खरे तर गांधीजींनी याकडे स्वावलंबनाचे प्रतीक म्हणून पाहिले.आणि खादीचे कपडे बहुतेक पांढरे होते. हळूहळू ते नेत्यांचे कापड बनले. त्यानंतर राजकारण आणि समाजसेवा करणारे लोक शुद्ध पांढरे कपडे घालू लागले.

how to avoid Discord in the family
सांदीत सापडलेले… : मतभेद
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Datta Meghe, Sharad Pawar, Wardha, Nitin Gadkari, Suresh Deshmukh, political mentor, health challenges, BJP, Congress, Nagpur, Nagpur news, latest news
‘शरद पवारांना भेटण्याची संधी सोडणार कशी’? डॉक्टरांची मनाई तरी हे भाजप नेते वर्ध्यात दाखल
Raksha Bandhan 2024 festival Crowd to take Raksha Bandhan in markets of Thane city
राख्यांवर मुख्यमंत्र्यांची छबी… रक्षाबंधनाला राजकीय रंग!
Young Man Drives Disabled Friend in Luxury Car
मनाची श्रीमंती! तरुणाच्या छोट्याशा कृतीने दिव्यांग व्यक्तीच्या चेहऱ्यावर आणलं हसू, Viral Video एकदा बघाच
Sheikh Hasina head of state in Bangladesh in the Indian subcontinent has always faced conflict
उठाव, बंड, हत्या… भारतीय उपखंडातील महिला राष्ट्रप्रमुखांच्या वाट्याला नेहमीच संघर्ष?
political games play out in haryana
विनेशवरून हरयाणात राजकीय पक्ष आखाड्यात! राज्यसभेची उमेदवारी, पदक विजेत्याचे बक्षीस आणि अकादमीसाठी जमीन…
Sheikh Hasina in India asylum What is India policy on refugees
शेख हसीना भारतात! भारताचे निर्वासितांबाबतचे धोरण काय सांगते?

(हे ही वाचा: हॉटेल रुममधील Bedsheet नेहमी पांढऱ्या रंगाचीच का असते? या मागचं कारण काय? )

परंपरेने पाहिले तर पांढरा रंग सत्य आणि अहिंसेचे प्रतीक आहे. तर कुर्ता, पायजमा, धोतर आणि टोपी हा भारतीय पारंपारिक पोशाख आहे. यासोबतच पांढरे कपडे घालण्यामागे आणखी काही कारणे आहेत. कारण हे रंग अतिशय आकर्षक दिसतात. त्यामुळे पांढरा रंग परिधान केल्याने साधेपणा येतो. यामुळेच भारतातील प्रत्येक नेते आणि बहुतांश समाजसेवक पांढरे कपडे घालतात.