भारतात २०१८ मध्ये करण्यात आलेल्या अखेरच्या व्याघ्रगणना सर्वेक्षणात २९६७ वाघांची नोंद करण्यात आली. जगभरातील एकूण व्याघ्रसंख्येच्या ७५ टक्के वाघ भारतात असल्याचा आनंद पंतप्रधानांपासून तर सर्वांनीच साजरा केला. मात्र, यावर्षी तब्बल १२७ वाघांचा मृत्यू झाला आहे, तो मागील दोन वर्षाच्या तुलनेत कितीतरी अधिक आहे. जन्मदराच्या तुलनेत वाघांच्या मृत्युदराचा आलेख झपाट्याने उंचावल्याने व्याघ्रसंवर्धनावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाघांच्या शिकारीची कारणे

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained tiger safe in india reality and illusion abn 97 print exp 0122
First published on: 02-01-2022 at 09:01 IST