
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची शुक्रवारी घोषणा केली असली, तरी यासाठी आवश्यक तपशील गोळा करण्याचे मोठे आव्हान काल रात्रीपर्यंत राज्य शासनापुढे…

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची शुक्रवारी घोषणा केली असली, तरी यासाठी आवश्यक तपशील गोळा करण्याचे मोठे आव्हान काल रात्रीपर्यंत राज्य शासनापुढे…

सरकारने वैनगंगा-नळगंगेसह सहा नदीजोड प्रकल्पांना मान्यता देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सांगली जिल्हा परिषदेत त्रिशुंकू स्थिती निर्माण झाली आहे. महाविकास आघाडी अथवा महायुती यांना बहुमतासाठी अन्य पक्षांची गरज भासणार आहे.

फडणवीस सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात २ लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू…

सांगलीतील बांधकाम कामगार रोहित म्हैसाळे आठ दिवसांपासून बेपत्ता असताना त्याचा खून झाल्याचे उघड झाले आहे.

कोल्हापूरातील शेंडापार्क परिसरात आयटी क्षेत्राचा विकास साधण्यासाठी ३४.३६ हेक्टर शासकीय जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) देण्यास राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी…

महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाच्या कोल्हापूर येथील श्री. शाहू छत्रपती मिलच्या जागेवर राजर्षी शाहू महाराजांच्या प्रस्तावित स्मारकाकरिता जागेचे हस्तांतरण करणेबाबत वस्त्रोद्योग…

संशयित आरोपीच्या संरक्षणासाठी पोलीस सोबत असतानाही मध्यवर्ती ठिकाणी गोळ्या झाडण्याच्या प्रकाराने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

इराण-इस्रायल युद्धामुळे आखाती देशांतील बाजारपेठा बंद झाल्या असून मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्टवरून ३०० कंटेनर द्राक्षे परत पाठवण्यात आली आहेत. सांगली…

इराण-इस्रायल युद्धामुळे आखाती देशांतील भारतीय साखर आणि बासमती तांदळाची निर्यात ठप्प झाली आहे. कोल्हापूरसह महाराष्ट्रातील साखर उद्योगासमोर मोठे संकट उभे…

विशेषत: महाराष्ट्रातून आखाती देशांत होणारी साखर, कांदा, तांदूळ, द्राक्षे या मालाची निर्यात सध्यात पूर्णपणे थांबली आहे.

इराण-इस्रायल युद्धामुळे आखाती देशांत अडकलेल्या कोल्हापूरच्या २०७ नागरिकांना सुखरूप परत आणण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. आतापर्यंत २३ नागरिक…