Latest News

आशा कधीच सोडली नाही; मलाही संधी मिळणार हे माहित होते- ईश्वर पांडे

भारतीय संघात आश्चर्यकारकरीत्या स्थान मिळवणारा खेळाडू म्हणजे मध्य प्रदेशचा वेगवान गोलंदाज ईश्वर पांडे. त्याचा एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही संघांत…

१५ वा आयफा पुरस्कार सोहळा अमेरिकेत

पंधरावा ‘आयफा’ (इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी) पुरस्कार सोहळा पहिल्यांदाच अमेरिकावारी करणार आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हिंदी चित्रपटसृष्टीचा ठसा उमटावा या हेतूने…

‘एमआयडीसी’ची उद्योजकांना साद

पर्यावरणाच्या जाचक नियमांमुळे राज्याबाहेर चाललेले उद्योग रोखण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) सरसावले असून, औद्योगिक वसाहतींमध्ये महत्त्वाचे असे सामूहिक सांडपाणी प्रक्रिया…

अभिनेत्री प्रीती झिंटाला उच्च न्यायालयाचा दिलासा

धनादेश न वटल्याप्रकरणी साक्ष नोंदविण्यासाठी हजर राहण्याचे आदेश वारंवार देऊनही हजर न राहणारी अभिनेत्री प्रीती झिंटा हिच्याविरुद्ध अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी अजामीनपात्र…

महापालिकेच्या ३० वर्षांच्या इमारती प्रदूषणामुळे जीर्ण!

मुंबईमधील १०० वर्षे जुन्या चाळी आजही ताठ मानेने उभ्या असताना केवळ ३०-३५ वर्षांपूर्वी आपणच बांधलेल्या इमारती प्रदूषणामुळे जीर्ण होऊ लागल्याचा…

‘आदर्श’ अहवालाचे भवितव्य गुरूवारी

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलेल्या आदेशानंतर आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळ्याचा चौकशी अहवाल गुरुवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत फेरविचारार्थ मांडण्याचा…

वीजदर कपातीसाठी सरकार आग्रही

राज्यात औद्योगिक आणि निवासी वीजदर चढे असल्याबाबत नाराजी असताना वीजदर कमी करण्याचा आग्रह राज्य सरकारने धरला आहे.

माहिती तंत्रज्ञानात आणखी क्रांती

नव्या वर्षांत नवीन काय अशी उत्सुकता नेहमीच असते. मागले वर्ष विविध अॅप्स आणि टेक क्षेत्रातील विविध घडामोडींनी गाजविले. यंदाचे वर्षही…

एसएमएसचे एकविसावे वर्ष धोक्याचे

एसएमएसला पर्याय ठरत असलेल्या विविध अॅप्लिकेशनमुळे हा तिशी गाठेल की नाही अशी शंका आहे. सध्या एसएमएसचा वापर काही मर्यादेपर्यंतच होत…

मुख्य सचिवांच्या नव्या दालनातील भिंतीला भेगा

मंत्रालयाच्या पुनर्बांधणीच्या कामाला होणाऱ्या दिरंगाईबद्दल टीका होत असतानाच सहाव्या मजल्यावर नव्याने बांधण्यात आलेल्या मुख्य सचिवांच्या दालनातील भिंतीलाच तीन ठिकाणी भेगा…

सहा सेकंदांचा व्हिडिओ जगाचे भवितव्य बदलतोय

सहा सेकंदांचा व्हिडिओ तुमच्या आमच्या आयुष्यातच नव्हे तर जगभरात बदल घडवतो आहे आणि अर्थशास्त्राची गणितेही बदलतो आहे, असे कुणी सांगितले…