आठ दिवसांपासून सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षानंतर २९ जून २०२२ रोजी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. याचबरोबर मागील पावणेतीन वर्षांपासून सत्तेत असणारं महाविकास आघाडी सरकार पडलं. पण या राजीनाम्याचा नेमका अर्थ काय? यामधून पुढे काय होणार? या राजीनाम्याकडे महाराष्ट्रातील जनतेनं कसं पहावं? याचे विश्लेषण ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केलं आहे.

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

cbi likely to issue blue corner notice against prajwal revanna in sex scandal case
प्रज्ज्वलविरोधात सीबीआयची ‘ब्ल्यू कॉर्नर नोटीस’? राहुल गांधी यांचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना पत्र; पीडितांना सहाय्याचे आवाहन
Aaditya Thackeray on BJP Alliance
“तोपर्यंत भाजपा – शिवसेना एकत्र येऊ शकत नाही”, आदित्य ठाकरेंनी मांडली स्पष्ट भूमिका
chavadi political situation in maharashtra ahead of lok sabha election diwali organized by political leaders
‘सत्ता खूप वाईट, नंतर कुणी चहा सुद्धा पाजत नाही’, सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली खंत
devendra fadnavis reaction on Firing at Salman Khan galaxy apartment in mumbai
सलमान खानच्या घरावर गोळीबार, फडणवीस म्हणाले “विरोधकांनी…”