वर्धा : राज्यातील सत्ता संघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. प्रकरणाची सुनावणी सतत पुढे ढकलली जात आहे. न्यायाला जेव्हा उशीर होतो, तेव्हा ‘जस्टीस डीले, जस्टीस डेनाय’ असे म्हटले जाते. असे झाले तर सर्वच राज्यात आमदार फोडाफोडीचे राजकारण मोठ्या प्रमाणात होईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

वर्धा दौऱ्यात त्यांनी पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, सर्व काही साम, दाम, दंड, भेदाने करता येते, ही वृत्ती निर्माण झाल्यास पालिका निवडणुकीससुद्धा उभे राहण्याचे धाडस कुणी करणार नाही. राज्यातील सत्ता संघर्षाचा निवाडा करायाला आता खंडपीठ स्थापन झाले आहे. खंडपीठाच्या विवेकावर आपण अवलंबून राहू. ते काही तरी निर्णय घेतील, असेही पाटील म्हणाले.

Chief Minister Eknath Shindes taunts to Naresh Mhaske attempt to comfort BJP leaders
मुख्यमंत्र्यांच्या नरेश म्हस्केंना कानपिचक्या, भाजप नेत्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न
former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
chhagan bhujbal sharad pawar l
“शरद पवारांनी २०१४ च्या निवडणुकीवेळी…”, पटेलांच्या ‘त्या’ दाव्यानंतर भुजबळांचा आणखी एक गौप्यस्फोट