पुणे : आज काळ असा आहे की कोणत्याही गुजराती व्यक्तीला हिशोब विचारणे शक्य नाही, असा टोला माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी लगावला.
पटेल यांच्या हस्ते ३३ वा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ उद्योजक आणि समाजसेवक नितीन देसाई यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा >>> चिंचवड पोटनिवडणुकीचे मैदान कोण मारणार हे उद्या दुपारी चारपर्यंत होणार स्पष्ट

Kolhapur, MIM, Mahavikas Aghadi,
कोल्हापुरात ‘एमआयएम’कडे पाठिंबा मागितलेला नसल्याने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही; महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
deputy leader of Shiv Sena Thackeray group Sushma Andhare criticized BJP
‘‘…हा तर भाजपाचा डीएनए, आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही” सुषमा अंधारे यांची टीका, म्हणाल्या…

देसाई यांनी समाज कार्यासाठी देणग्या देताना कधीही हिशोब मागितला नाही, याचा उल्लेख व्यासपीठावरील दिग्गजांनी केला. त्याला उत्तर देताना पटेल म्हणाले, ‘देसाई यांनी हिशोब मागितला नाही, मात्र, आज कोणत्याही गुजराती व्यक्तीकडे कोणीही हिशोब मागू शकत नाही’ पटेल यांच्या या वाक्याने प्रेक्षकांमध्ये खसखस पिकली. पुणे शहर हे केवळ सांस्कृतिक आणि शैक्षणिकच नव्हे तर गेल्या ५० वर्षांपासून राजकारणाचीही राजधानी आणि केंद्रस्थान आहे. असे ते म्हणाले.