फेब्रुवारीत गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देताना तालुक्यात अनेक त्रुटी राहिल्या असून भरपाईपासून वंचितांना प्रशासकीय पातळीवरून आजवर केवळ आश्वासनेच देण्यात आल्याची…
फेब्रुवारी महिन्यात झालेली गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी केल्या गेलेल्या पंचनाम्यांपैकी बऱ्याच ठिकाणचे पंचनामे हे सदोष झाल्याने अनेकांना…
नाशिक जिल्ह्यातील अनेक गारपीटग्रस्त गावांमध्ये शासकीय कर्मचारी पंचनाम्यासाठी फिरकले नसल्याच्या तक्रारी असताना नांदगाव तालुक्यातील कासारी येथे मात्र गारपीट झालेली नसताना
राज्यातील गारपीटग्रस्त पिकांच्या यादीत आता आंब्याचाही समावेश करण्यात येईल, अशी माहिती देत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोकणातील वादळी पावसाचा फटका…
जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे शेती व्यवसायाचे कंबरडे मोडले. या अभूतपूर्व संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांची पाठ गारपीट सोडत…