scorecardresearch

सरकारच्या जाहिरातीत फोटो झळकल्याने गारपीटग्रस्त ‘पोस्टर बॉय’ भूमिगत

गारपीटग्रस्त भागातील दादाभाऊ जाधव यांना अवघ्या २२ हजार रुपयांची मदत मिळाली. मात्र सरकारने गारपीटग्रस्तांना १२ हजार कोटी रुपयांची मदत केल्याची…

गारपीटग्रस्तांना भरपाईसाठी ग्रामशक्ती संघटनेचे आंदोलन

फेब्रुवारीत गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देताना तालुक्यात अनेक त्रुटी राहिल्या असून भरपाईपासून वंचितांना प्रशासकीय पातळीवरून आजवर केवळ आश्वासनेच देण्यात आल्याची…

गारपिटीचे पैसे देण्याचे वित्त विभागाला निर्देश

जिल्ह्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. मात्र, यापूर्वी सरकारकडून देय रकमेबाबत प्रशासनाने तत्काळ मागणी…

गारपिटीच्या सदोष पंचनाम्यांविरोधात तक्रारींचा पाऊस

फेब्रुवारी महिन्यात झालेली गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी केल्या गेलेल्या पंचनाम्यांपैकी बऱ्याच ठिकाणचे पंचनामे हे सदोष झाल्याने अनेकांना…

गारपीट नाही, पण गावांना अनुदान

नाशिक जिल्ह्यातील अनेक गारपीटग्रस्त गावांमध्ये शासकीय कर्मचारी पंचनाम्यासाठी फिरकले नसल्याच्या तक्रारी असताना नांदगाव तालुक्यातील कासारी येथे मात्र गारपीट झालेली नसताना

गारांसह इचलकरंजीत पाऊस

रविवारी सायंकाळी गारांसह आलेल्या अवकाळी पावसाने इचलकरंजी परिसराला झोडपून काढले. सोसाटय़ाच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणा वृक्ष उन्मळून पडले.

गारपीटग्रस्त पिकांच्या यादीत आता हापूस आंबाही – मुख्यमंत्री

राज्यातील गारपीटग्रस्त पिकांच्या यादीत आता आंब्याचाही समावेश करण्यात येईल, अशी माहिती देत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोकणातील वादळी पावसाचा फटका…

बीडमध्ये ६३पैकी केवळ ६ मंडळांत वीजरोधक यंत्रे

गारपीट व अवकाळी पावसामुळे जिल्ह्य़ात ठिकठिकाणी तीन महिन्यांत वीज पडून तब्बल दहा जणांचे बळी गेले. काही ठिकाणी जनावरेही दगावली. मात्र,…

वर्षभरात मदतींवर साडेसात हजार कोटी खर्च

दुष्काळ, अतिवृष्टी आणि गारपीट अशा तीन नैसर्गिक आपत्ती एकाच वर्षांत आल्याने याचा फटका बसलेल्या नागरिकांच्या मदतीवर राज्य शासनाचे सुमारे साडेसात…

उस्मानाबादेत पुन्हा गारपीट

जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे शेती व्यवसायाचे कंबरडे मोडले. या अभूतपूर्व संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांची पाठ गारपीट सोडत…

खरिपाच्या तोंडावर विदर्भातील शेतकऱ्यांची स्थिती बिकट

केंद्र सरकारने गेल्या वर्षी शेतक ऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही जुन्या कर्जाची परतफेड केल्याशिवाय नवे कर्ज मिळणार

संबंधित बातम्या