scorecardresearch

पक्षांतर केले आणि यशस्वी ठरले

गेल्या काही दशकात राजकारणात प्रचंड उलथापालथ घडत आल्या आहेत. राजकारण जसे बदलत गेले तस तसे राजकीय पक्षांचे वर्तनही बदलत गेले

भाजपला हवा पिंपरीसह आणखी एक मतदारसंघ

भोसरी आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या दावेदारीवरून भाजप-शिवसेनेतील वातावरण तापलेले असतानाच शहरातील तीनपैकी दोन मतदारसंघ मिळावेत, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू झाले…

राजकीय स्वार्थासाठी आता क्रिकेटचा आसरा!

लोकसभा निवडणुकांनंतर येणाऱ्या विधानसभा, पालिका व पंचायतीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांच्या बिदागीची तरतूद आत्तापासून करण्यासाठी राजकीय

दादांच्या भाषणाच्या चाकण विमानतळावरच ‘घिरटय़ा’

मेट्रोपासून मैलापाणी प्रक्रियेपर्यंतची कामे तर आहेतच, पण पुणे आणि पिंपरी-चिंचवडला आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले नाही तर भावी पिढी तुम्हा-आम्हाला माफ करणार…

आघाडीजनांचा निशाणा मोदींच्या ‘इतिहासा’वरच

आघाडीचे पुण्याचे लोकसभा उमेदवार डॉ. विश्वजित कदम यांनी बुधवारी सकाळी आपला उमेदवारीअर्ज दाखल केला. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पीपल्स…

चांदगुडे यांनी शिवसेना सोडल्याबाबत नीलम गोऱ्हे यांनी जबाबदारी झटकली

गोऱ्हे म्हणाल्या की, हा विषय माझ्या उमेदवारीशी संबंधित असल्यामुळे पक्ष प्रवक्ता म्हणून मी भाष्य करू शकत नाही. या निवडणुकीमध्ये भाजपने…

आपसात भांडत बसल्यास मोठी किंमत चुकवावी लागेल- शिंदे

पंढरपुरातील दाते मंगल कार्यालयात शनिवारी दुपारी सोलापूर जिल्ह्य़ातील काँग्रेस व राष्ट्रवादीचा मेळावा पवार व शिंदे यांच्या उपस्थितीत झाला.

कला आणि राजकारण

यंदा ऑस्कर विजेताही ठरलेला ट्वेल्व्ह इयर्स अ स्लेव्ह हा चित्रपट, त्यामुळे सुरू झालेली छळ/मुक्तीच्या चित्रपटीय निवेदनांची चर्चा आणि त्याही आधीच्या…

लोकसभा उमेदवारीमुळे भुजबळ नाराज; येवल्यात कडकडीत बंद

राष्ट्रवादी काँग्रेसची यादी जाहीर होऊ दोन दिवस उलटत नाही तेच नाराजांनी झेंडे फडकावले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर…

धमक असल्यास अजितदादांनी लोकसभा लढवावी – कीर्तिकर

मावळ-शिरूरमध्ये तळ ठोकून उपयोग नाही. धमक असल्यास त्यांनीच निवडणूक लढवून दाखवावी, त्यांना तर बारामतीसुद्धा सोपी नाही, असे आव्हान शिवसेनेचे संपर्कप्रमुख…

शिरूरच्या पराभवाचे राष्ट्रवादीला ‘कोडे’; दिलीप वळसे, लांडे यांनी उलगडले ‘गुपित’

पराभवानंतर लांडे यांनी पक्षश्रेष्ठींना दिलेल्या अहवालात बऱ्यापैकी माहिती नमूद केली होती. त्यामुळे ‘झारीतले शुक्राचार्य’ कोण, याची माहिती पक्षातील वरिष्ठ पातळीवर…

‘समावेशक’ लोकशाही घडवण्याचे आव्हान

भारतातील वाढत्या मध्यमवर्गाचे अस्तित्वदेखील सांस्कृतिक आणि सामाजिक दुभंगलेपणाचे आहे. त्याचा परिणाम म्हणून भारतात एक तिरपागडा, विस्कळीत आणि अन्याय्य नागरी समाज…

संबंधित बातम्या