



माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रोहित आर्य यासंबंधी उपस्थित केले जात असलेल्या प्रश्नांबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

१७ मुलांना ओलीस ठेवणारा रोहीत आर्य पोलीस चकमकीत ठार झाला. मुंबईत १७ वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एक ओलीस नाट्य रंगले होते.

बालरोग विभागातील बालरोगीय रक्तविज्ञान व कर्करोग शाखेत अस्थिमज्जा प्रत्यारोपण (बोन मॅरो ट्रान्सप्लांट) सेवांचा मोठ्या प्रमाणात विस्तार होणार आहे.

मुंबई मंडळाने रखडलेला पत्राचाळ पुनर्विकास पूर्ण केला असून मूळ भाडेकरूंना वितरण पत्र देण्याचे काम सुरू आहे.

रोहीत आर्याचा पवई येथील पोलीस चकमकीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

पवई येथे मुलांच्या अपहरण प्रकरणात कारवाईचा भाग असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने घटनाक्रमाबद्दल माहिती दिली आहे.

''मी शिवाजीराजे भोसले बोलतोय'' या चित्रपटाची निर्माती कंपनी असलेल्या एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट एलएलपीने स्वामित्त्व हक्कांच्या उल्लंघनाचा आरोप करून उच्च न्यायालयात धाव…

ही घटना नेमकं कशी घडली? या घटनेवेळी नेमकं काय घडलं? आरोपीने या १९ जणांना ओलीस ठेवताना नेमकं काय सांगितलं होतं?…

गुरूवारी दुपारी पवई मधील एका स्टुडिओमध्ये रोहीत आर्या (५०) या व्यक्तीने लघुपटाच्या मुलाखतीसाठी आलेल्या १७ मुलांसह दोघांना ओलीस ठेवले होते.

कविता काय करते? समाजातील तरलता टिकवते. अभिरुचीची पेरणी करते. कवितेचा आस्वाद घेण्याची कला ज्येष्ठ कवियत्री डॉ. अरुणा ढेरे यांच्यासह अनुभवता…

‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या उद्घाटनप्रसंगी सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन एलकुंचवार यांचे स्वागत केले