

महाराष्ट्रात लहान मुलांमध्ये एनसीडी रुग्णसंख्या वाढत असून, शालेय तपासणी, औषधे व मानसिक सहाय्य यासाठी शासनाकडून उपाययोजना सुरु आहेत.
सोमवारी पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे टेकडीची माती सुटून हे दगड खाली कोसळले, ज्यामुळे परिसरातील वाहनांना फटका बसला.
राज्यभर मुसळधार पाऊस सुरू असून मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांना हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
महापालिकेच्या नवीन कठोर निकषांमुळे अतिदक्षता विभागासाठी सेवा पुरवण्यासाठी कंत्राटदार निविदा भरण्यास टाळाटाळ करत आहेत.
मध्य रेल्वेवरील मालगाडीत बिघाड झाल्यामुळे वांगणी, कर्जत, अंबरनाथ परिसरातील लोकल सेवा विस्कळीत; प्रवाशांमध्ये संताप.
राज्यातील गुणवंत शिक्षकांचा गौरव करणारा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या वेळेअभावी अद्याप जाहीर झालेला नाही, अशी माहिती मंत्रालयातून समोर आली आहे.
हवामान खात्याने पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात…
प्रवाशाकडून जबरदस्तीने पैसे घेतल्याच्या आरोपावरून फरारी असलेल्या तीन आरपीएफ पोलिसांना न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे.
डेटा चोरी, हॅकिंगसारख्या गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे प्राथमिक धडे देण्याचे निर्देश यूजीसीने दिले आहेत.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबरच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये नजरअंदाजे सात जिल्ह्यांत दीड लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
राज्य सरकारच्या ‘मित्रा’ संस्थेच्या मानद सल्लागारपदी अनिश दमानिया यांची वर्णी लागल्याने त्यांच्या पत्नी अंजली दमानिया यांच्यावर टीका सुरू झाली आहे.