अमेठी व रायबरेली हे फक्त दोन मतदारसंघ नाहीत; तर काँग्रेससाठी उत्तर प्रदेशच्या राजकारणातील गमावलेले आपले वर्चस्व पुन्हा प्राप्त करण्यासाठीची प्रवेशद्वारेही आहेत.
अमेठी लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून गांधी कुटुंबातील सदस्याचे नाव जाहीर न केल्याने संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आजपासून गौरीगंज येथील मध्यवर्ती कार्यालयावर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
भारताने पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे पंतप्रधान पाहिले. त्यांच्या अंगी नम्रता होती. परंतु नरेंद्र मोदी हे सर्वाधिक अहंकारी पंतप्रधान आहेत.
अमेठीतल्या गौरीगंजमध्ये काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर ‘अमेठी की जनता करे पुकार, रॉबर्ट वाड्रा अब की बार’ अशा घोषणा लिहिल्या आहेत.
प्रियंका गांधी यांच्या सभेसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आग्रह धरल्यानंतरही त्यांची सभा मिळत नसल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात वापरलेल्या शब्दांनी वाहवत जाऊ नका, तर आगामी लोकसभा निवडणुकीत बदलासाठी मतदान करा असे आवाहन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वढेरा यांनी शनिवारी केले.