scorecardresearch

अखेर हल्लेखोर बिबटय़ाला प्राणीसंग्रहालयात सोडणार

सध्या जेरबंद असलेल्या माना टेकडीवरील हल्लेखोर बिबटय़ाला प्राणीसंग्रहालयात सोडण्याचा निर्णय वनखात्याने घेतला आहे. नागपूरच्या महाराजबाग संग्रहालयात प्राण्यांची गर्दी असल्याने त्यासाठी…

वादग्रस्त रवींद्र देवतळे चौकशीत दोषी, मनपा वर्तुळात खळबळ

तत्कालीन मुख्याधिकारी व विद्यमान प्रभारी उपायुक्त रवींद्र देवतळे यांनी मे. गुरुकृपा असोसिएट्स प्रा. लि. ची ७५ लाखाची बॅंक गॅरंटी व्यक्तिगत…

मतदारयाद्या पुनरिक्षण, केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सूचना

छायाचित्रासह मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाला १६ सप्टेंबरपासून जिल्ह्य़ात सुरुवात झाली असून नागरिकांच्या सर्व सोयीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी दररोज सकाळी…

शोभा फडणवीसांच्या अभ्यासवर्गातील गैरहजेरीची वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजप पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या अभ्यासवर्गाला ज्येष्ठ नेत्या आमदार शोभा फडणवीस यांची गैरहजेरी पक्षाच्या वर्तुळात चर्चेचा विषय…

मतदान केंद्रात कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना केवळ मनस्ताप

निवडणूक आयोगाकडून मतदारांची संख्या वाढवण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा आखल्या जात असताना येथील जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात नुकतेच केलेले आवाहन

चंद्रपूर जिल्ह्य़ात ८ माळढोक पक्ष्यांचा वावर!

अतिशय दुर्मिळ असलेल्या माळढोक पक्षाच्या संवर्धनासाठी वनखात्याने दर महिन्याला माळढोकची गणना कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रदूषणामुळे चंद्रपूर जिल्ह्य़ातील नद्या कोरडय़ा, गणेश विसर्जनाचा पेच

प्रदूषणामुळे इरई, झरपट व वर्धा या प्रमुख नद्यांचे पात्र कोरडे पडल्याने शहरात रामाळा तलाव वगळता गणेश विसर्जन कुठे करायचे, ही…

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी २८ सप्टेंबरला नागपूर कराराची होळी

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी येत्या २८ सप्टेंबरला नागपूर कराराची होळी करून सविनय कायदेभंगाला प्रारंभ केला जाईल

शांताराम पोटदुखे यांना गोंडवाना विद्यापीठाचा पहिला समाजभूषण पुरस्कार

गोंडवाना विद्यपीठाचा पहिला आदर्श समाजभूषण पुरस्कार माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांना तर आदर्श प्राचार्य पुरस्कार सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य…

चंद्रपूरचे दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प जागेच्या वादामुळे अधांतरी

येथील विमानतळ व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जागेच्या वादात अडकले असून विविध राजकीय पक्षांच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचे विकासाच्या मुद्दय़ावर एकमत होणार नाही.

संबंधित बातम्या