scorecardresearch

शेतकऱ्यांनी पीकपद्धती बदलावी -दर्शक स्वामी

ज्या परिसरात द्राक्षबागा, ऊसशेती व बीटी कॉटन अधिक प्रमाणात घेतले जाते, त्याच भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. या पीकपद्धतीमुळेच दुष्काळाच्या…

आ. जयंत पाटील यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन

शेकाप आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात रायगडातील शेतकरी आक्रमक झाले आहे. आ. जयंत पाटील यांच्या पीएनपी कंपनीने शहाबाज परिसरातील शेतक…

शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या वारंगा टर्मिनल मार्केटसाठी अधिसूचना जारी

शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘टर्मिनल मार्केट’ची अधिसूचना नुकतीच काढण्यात आली आहे. शंभर एकर जागेत वर्धा मार्गावरील वारंगा येथे टर्मिनल…

पंतप्रधानांनी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करावा

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाला पंतप्रधानांनी भेट द्या आणि दयनीय अवस्था असलेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदत द्यावी. शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचत नसून भ्रष्टाचाराचा आरोप…

दुष्काळग्रस्त शेतक-यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज द्या – राजनाथ सिंह

दुष्काळी भागातील शेतक-यांना केवळ कर्जमाफी नाही तर पुढील हंगामाकरीत शून्य व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी आज (सोमवार) भाजपचे राष्ट्रीय…

दक्षिण सोलापुरात दुष्काळ व कर्जामुळे वैतागून दोघा शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सोलापूर जिल्हय़ात दुष्काळाची छाया दिवसेंदिवस गडद होत असून, त्यातच भर म्हणून कर्जाची परतफेड करता येणे शक्य नसल्याने आयुष्याला कंटाळून दोघा…

यवतमाळ जि.प.चा शेतकऱ्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प

गेल्या वर्षीच्या तरतुदीत जवळपास ८ कोटी रुपयांची वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा देणारे अंदाजपत्रक जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती सुभाष…

पणन महासंघाकडे शेतक ऱ्यांची पाठ;अवघी १२ हजार क्विंटल कापूस खरेदी

कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही सरकारच्या हमी भावात निघत नसल्याने कापूस उत्पादकांनी पणन महासंघाकडे पाठ फिरविली आहे. यावर्षी अवघ्या १२,…

देशभरातील शेतक ऱ्यांचे आज नवी दिल्लीत ‘ठिय्या आंदोलन’

संपूर्ण कर्ज आणि वीज बिल मुक्तीसह रंगराजन समितीचा अहवाल लागू करा, या प्रमुख मागणीसाठी देशभरातील शेतकरी संघटना उद्या, बुधवारी दिल्लीला…

दुष्काळात घोषणांचाच फक्त सुकाळ

केंद्र सरकारकडून दुष्काळासाठी जाहीर झालेली १ हजार २०७ कोटी रुपयांची मदत जाहीर झाली असली तरी शेतकऱ्यांना अजूनही मागच्याच मदतीची प्रतीक्षा…

लष्कर आणि शेतकऱ्यांमध्ये इगतपुरीत पाण्यावरून संघर्ष

‘आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी’ असा प्रकार पाणी चोरी रोखण्याकरिता गेलेल्या लष्करी जवानांच्या बाबतीत घडल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागल्याची…

शेतकऱ्यांचे दीड हजार कोटींचे नुकसान

पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मागील ३ ते ४ वर्षांचा आढावा घेऊन गोदावरी कालव्यांच्या पाटपाण्याचे नियोजन केले असते, तर दुष्काळातही पाण्याचे एक…

संबंधित बातम्या