scorecardresearch

उसाला उत्पादन खर्चाच्या आधारेच हमीभाव मिळाला पाहिजे -जयंत पाटील

उसाला उत्पादन खर्चाच्या आधारेच हमीभाव मिळाला पाहिजे असे मत शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. साखरेची किंमत वाढणार…

लोकांनी भ्रष्टाचाराविरोधात उभे राहावे -जयंत पाटील

भ्रष्टाचार ही देशाला लागलेली कीड आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भ्रष्टाचाराविरुद्ध चांगले वातावरण असून अरविंद केजरीवाल यांची आम आदमी विकास

आवाडे यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी- जयंत पाटील

आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रित लढण्याचे ठरविले असून, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांची…

शिक्षण व्यवस्थेत रचनात्मक बदल होण्याची गरज-जयंत पाटील

राज्याचा व देशाचा शैक्षणिक स्तर वाढविण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत रचनात्मक व गुणात्मक बदल होण्याची गरज आहे, असे मत ग्रामविकास मंत्री जयंत…

‘सर्वोदय’ची मालकी सोडण्याचे राजारामबापू कारखान्यास आदेश

करारानुसार ५४ कोटी रुपये घेऊन राजारामबापू साखर कारखान्याने सर्वोदय साखर कारखान्याची मालकी संचालक मंडळाकडे द्यावी, असा निर्णय साखर आयुक्त विजयकुमार…

काँग्रेसचे ठाकरे यांची तोंडपाटीलकी!

राष्ट्रवादीत घुसमट होत असल्याने ग्रामविकासमंत्री जयंत पाटील हे नाराज असल्याची चर्चा अनेक दिवस सुरू असतानाच काँग्रेस प्रवेशासाठी ते प्रयत्नशील होते,…

शेतकरी व मच्छीमारांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न – आ. जयंत पाटील

शेतकरी व मच्छीमार हे बँकेचे दोन घटक असून हा घटक कोणत्याही योजनेपासून वंचित राहू नये यासाठी तळागळातील शेतकऱ्यासह कोळी बांधवाला…

सभापतींना कामचुकारांच्या बदल्यांचे अधिकार – जयंत पाटील

कामचुकारांच्या बदल्या करण्याचा विशेष अधिकार जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समितीच्या सभापतींना दिला आहे. गावात सर्वाधिक सुविधा देणारी यंत्रणा अशी…

‘जनसंपर्क कार्यालयात गरजवंतांची कामे व्हावीत’

पक्षाला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जनसंपर्क कार्यालयांची गरज असते. मात्र, या कार्यालयांच्या माध्यमातून गरजवंतांची कामे झाली पाहिजेत, असे आवाहन ग्रामविकास मंत्री जयंत…

संबंधित बातम्या