scorecardresearch

varun-gandhi
लखीमपूरमध्ये हिंदू विरुद्ध शिख वाद तयार करण्याचा प्रयत्न, वरुण गांधींचा गंभीर आरोप

लखीमपूरमध्ये हिंसाचाराची घटना घडल्यानंतर तेथे हिंदू विरुद्ध शिख असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप वरुण गांधी यांनी केलाय.

लखीमपूर हिंसाचार घडला, तेव्हा कुठे होतास? एसआयटीच्या प्रश्नावर आशीष मिश्रा म्हणतो, “मी तर तेव्हा…!”

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर हत्याकांडप्रकरणी दोन समन्स पाठवल्यानंतर अखेर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आरोपी आशीष मिश्रा पोलिसांसमोर हजर…

Lakhimpur Violence: नवज्योत सिंग सिद्धूंना युपी पोलिसांनी घेतलं ताब्यात; पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे जाणाऱ्या वाहन मार्चला पोलिसांनी रोखलं. उत्तर प्रदेश…

नवज्योत सिंग सिद्धू १ हजार गाड्यांचा ताफा घेऊन लखीमपूरकडे रवाना, काँग्रेस आक्रमक

लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्याच्या घटनेवर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतलाय. काँग्रेसने केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या हकालपट्टीची मागणी करत…

“लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडून मारलं”, मविआची महाराष्ट्रात राज्यव्यापी बंदची हाक

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारण्याच्या घटनेविरोधात महाराष्ट्रातील महाविकासआघाडीने राज्यव्यापी बंदी हाक दिलीय.

VIDEO: लखीमपूरला जाणाऱ्या भाजपा माजी खासदाराचे केस ओढले, धक्के मारत पोलीस गाडीत घातलं

भाजपच्या माजी खासदाराचे केस ओढून धक्के मारत पोलीस गाडीत लोटल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Navjot Sidhu Warns UP Congress Priyanka Gandhi Arrest Lakhimpur gst 97
“जर उद्यापर्यंत प्रियंका गांधींची सुटका केली नाहीत तर…”; नवज्योतसिंग सिद्धूंचा उत्तर प्रदेशला इशारा

प्रियांका गांधींच्या टीकेनंतर नवज्योतसिंग सिद्धूंनी ट्विट करत उत्तर प्रदेश सरकारला इशारा दिला आहे.

खैराच्या लाकडांची चोरी आणि नेपाळमध्ये खतांची तस्करी करणारा गृहमंत्री झाला…, राकेश टिकैत यांचा हल्लाबोल

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथील हत्याकांडावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र यांच्यावर सडकून…

लखीमपूर खेरी इथली घटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी लखीमपूर येथील शेतकऱ्यांच्या मृत्यूवर तीव्र नाराजी व्यक्त केलीय. तसेच लखीमपूर खेरीची घटना…

“प्रियंका गांधींना सोडा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर….,” नाना पटोलेंचा इशारा

उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना रोखल्यानं आता काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय.

संबंधित बातम्या