scorecardresearch

शरणागतांचे युद्ध!

विधिमंडळात विरोधक अवकाळी पाऊस, गारपीट या आगंतुक आलेल्या प्रश्नावर आक्रमक झाले. त्यासाठी काही फार मोठे डावपेच आखण्याची गरज नसते.. परंतु…

आपद्ग्रस्तांसाठी २००० कोटी

दुष्काळ आणि अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने अखेर दोन हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

शेतकऱ्यांच्या नशिबी ‘भोग’

ठाणे जिल्ह्यातील शेकडो शेतकरी, विकासक सध्या जमिनीचे भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महसूल विभागात चकरा मारत आहेत.

‘अवकाळी’ची अवकळा..

फेब्रुवारी सरता सरता महाराष्ट्रात घुसलेला आणि मार्च सुरू झाला तरी न हटलेला आत्ताचा पाऊस पाहून एकच साधा प्रश्न उभा राहतो:…

अडते आणि नडते

महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे हित हे सर्व राजकीय पक्षांनी (यात सत्ताधारी भाजपदेखील आला) पूर्णपणे बडय़ा बागायतदारांशी बांधून टाकलेले आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची अवहेलना!

राज्यातील अनेक तालुक्यांतील दुष्काळसदृश्य परिस्थितीने तेथील शेतकऱ्यांचे जीणे अस’ा केले असताना शासनाकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा होणे सुरूच आहे.

राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर ‘अभ्यास दौरे’

शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, शेतीशी निगडीत घटकांची जगात वेळोवेळी होत असलेल्या बदलाची माहिती व्हावी, यासाठी राज्य शासन राज्यातील शेतकऱ्यांचे…

‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मला सुटीवर पाठविले’

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला पराभव स्वीकारावा लागला. अद्याप अनेक मंडळी कृषी क्षेत्राशी संबंधित प्रश्नांचे निवेदन घेऊन भेटायला येतात.

आत्महत्यासत्र सुरूच

राज्याच्या अनेक भागांत हाहाकार उडवणाऱ्या गारपिटीला पंधरवडा उलटूनही सरकार अद्याप सर्वेक्षणातच अडकले असून प्रत्यक्षात कुठलीही मदत पोहोचलेली नाही.

निम्म्या राज्याला गारपिटीचा फटका

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील ३५८ पैकी १६८ तालुक्यांना फटका बसला असून, यात २६ जण दगावले आहेत. आतापर्यंतच्या प्राथमिक अंदाजानुसार…

शेतक री आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल

केंद्र व राज्याचे पॅकेज ठरले कुचकामी विकासाच्या प्रक्रियेत गुजरात की महाराष्ट्र? या प्रश्नाबाबत संभ्रम आहे. परंतु, विकास प्रक्रियेत महाराष्ट्र कोणत्याही…

संबंधित बातम्या