मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा उपयोग आपल्या शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी व प्रयोगात मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करणाऱ्या फारच थोडय़ा व्यक्ती असतात.
पिकावरील किडींचे नियंत्रण जैविक पद्धतीने साध्य केल्यास पर्यावरणास धोका पोहोचत नाही. शेतमालात (फुले, फळे, पाने) कीडनाशकांचे अवशेष राहात नसल्यामुळे मानवी…