अंदाजपत्रकाच्या प्रक्रियेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी स्वयंसेवी संस्थांनी प्रयत्न सुरू केले असून ‘जनसहभागातून अंदाजपत्रक’ असे या प्रयत्नांचे स्वरुप असेल.
महापालिकेने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ सल्लागारांकडून चुका झाल्यामुळे पुण्यातील प्रकल्पांसाठी यापुढे तज्ज्ञ सल्लागार नेमण्याची पद्धत बंद करण्याचा विचार महापालिकेत सुरू झाला…
महापालिकेच्या ताब्यात असलेल्या ज्या ज्या जागांवर झोपटपट्टी झाली आहे, त्या झोपडपट्टय़ांचे पुनर्वसन महापालिकेनेच करावे व अशा पुनर्वसनासाठी महापालिकेने धोरण तयार…