मुंबईत राहणे परवडत नाही आणि उपजीविकेसाठी मुंबईत येण्याखेरीज पर्याय नाही, असे जिणे नशिबी असलेल्या लक्षावधी ‘महामुंबई’करांना उपनगरी रेल्वेने दररोज मरणयातना…
केंद्र सरकारने रेल्वे भाडेवाढीची घोषणा केल्यानंतर २५ जूनपूर्वी पास काढण्यासाठी प्रवाशांची धावपळ उडाली होती. तर दुसरीकडे पालिकेत भाडेवाढीवरून राजकारण तापले.
केंद्र सरकारने रेल्वे भाडेवाढीचा कटू निर्णय घेतल्याने त्याविरोधात शनिवारी देशभर उद्रेक झाला. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोदींविरोधात जोरदार निदर्शने…