निसर्गाने माणसाला त्याच्या मनातील विचार नोंदवून ठेवण्यास भोजपत्राची पांढरी पातळ साल दिली. त्यावर लिखाण करण्यासाठी ‘बोरू’च्या रूपात लेखनसाहित्यसुद्धा निसर्गानेच दिले.
निसर्गाने माणसाला त्याच्या मनातील विचार नोंदवून ठेवण्यास भोजपत्राची पांढरी पातळ साल दिली. त्यावर लिखाण करण्यासाठी ‘बोरू’च्या रूपात लेखनसाहित्यसुद्धा निसर्गानेच दिले.