भारताला आठ हजार किलोमीटरचा विस्तीर्ण सागरकिनारा लाभला आहे. या सागराने अनेक परिपूर्ण, जटिल परिसंस्थांना आपल्या कवेत घेतले आहे.
भारताला आठ हजार किलोमीटरचा विस्तीर्ण सागरकिनारा लाभला आहे. या सागराने अनेक परिपूर्ण, जटिल परिसंस्थांना आपल्या कवेत घेतले आहे.