

महाराष्ट्रात विजवितरण अधिक कार्यक्षम व पारदर्शक करण्यासाठी सरकारने विजेचे स्मार्ट मीटर बसविण्याची योजना राबविण्यास सुरुवात केली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही भारतातील एक प्रमुख स्वयंसेवी, सांस्कृतिक व सामाजिक संघटना आहे. १९२५ साली डॉ. केशव बळीराम हेडगेवार…
जिल्ह्यातील अतिदुर्गम व नक्षलवादग्रस्त भागातील नागरिकांसाठी प्रवासाचे स्वप्न अखेर साकार झाले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर भाजपसोबत मिळून मत चोरीचा गंभीर आरोप केला होता. त्यावरून देशभरात राजकीय वातावरन तापले…
पूर आणि पुरात अडकणे म्हणजे जीवावरचे संकट. यामुळे पुरात अडकलेल्या व्यक्ती कधी आपली सुटका होते अन कधी जीव वाचतो याची…
राज्यात विविध ठिकाणी निर्माण झालेल्या पूरस्थितीवर राज्य सरकार सर्वतोपरी लक्ष ठेवून आहे.
देसाईगंज शहरातील एक नामांकित सराफा व्यापारी आणि त्याचा साथीदार यांच्याविरोधात एका २३ वर्षीय तरुणीने लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केल्यानंतर शहरात…
भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख नसणे यामध्ये आश्चर्य असे काहीच नाही. कारण यासंदर्भातील आरोप अनेकदा झाला आहे.
उमरखेड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नीला पूर येऊन नदी काठावरील शेतशिवारातील पिके पाण्यात गेली.
सोशल मीडियावर काही महाभाग काय पराक्रम करतील याचा नेमच नाही. अनेक उपद्व्याप करून असे भामटे अनेकांच्या डोकेदुखीला कारणीभूत ठरतात.
मागील दोन-तीन दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. सिंदखेड राजा तालुकाही याला अपवाद नसून संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला…