काही दिवसांपासून वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यात बिबट्याचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही दिवसांपासून वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यात बिबट्याचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वसई किल्ल्याचा परिसर हा निसर्ग सौंदर्याने बहरलेला असून दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात.
प्रोयोगिक तत्वावर ५ बसेस एलएनजीमध्ये रूपांतरित करण्यासाठी पाठविण्यात आल्या आहेत.
रोरो साठी वसई किल्ल्यातून वाहनांची वाहतूक करताना पुरातत्व विभागाची परवानगी घेणे गरजेचे होते मात्र तसे न करताच ही वाहतूक सुरू…
ऐन मासळी सुकविण्याच्या हंगामात समुद्रातून हवी त्या प्रमाणात मासळीच येत नसल्याने मासळी सुकविण्यासाठी तयार केलेल्या पराती रिकाम्या असल्याचे चित्र दिसून…
वसई, विरारमध्ये काही ठिकाणी सुरू असलेले आरएमसी प्रकल्प मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण करीत आहेत. या प्रकल्पांच्या विरोधात आता महाराष्ट्र राज्य…
कांदळवन संरक्षण करण्याच्या दृष्टीने आता वसई, विरार शहरात महसूल विभागाच्या अखत्यारीत येणारे कांदळवन क्षेत्र वनविभागाकडे वर्ग करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या…
बेटाच्या सभोवतालचा परिसर हा संपूर्ण समुद्राच्या पाण्याने वेढलेला असून हा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे.
अडचणींत घट होण्याऐवजी त्यामध्ये दिवसागणिक भर पडत असल्याने एक प्रकारे मच्छीमारांची समस्यांच्या जाळ्यात तडफड होऊ लागली आहे, असेच चित्र सद्य:स्थितीत…
मोबाइल चोरी, पाकीट मारी, सोनसाखळी चोरी, छेडछाड, मारामारीचे असे विविध प्रकारचे गुन्हे रेल्वे गाड्या व स्थानक परिसरात घडत आहेत.
विरार-वर्सोवा सागरी सेतू प्रकल्प उभारणीच्या संदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकल्पामुळे किनाऱ्यालगतचे कोळीवाडे व मच्छीमारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होणार…
वसई-विरार शहरातील महापालिका क्षेत्रातील वाढती बांधकामे आणि वाहनांच्या संख्येमुळे वायुप्रदूषणात वाढ होऊ लागली आहे.