जनगणनेबरोबरच मतदार याद्यांच्या फेरतपासणीच्या कामाला शालेय शिक्षकांनाच जुंपण्याचा परिणाम त्यांच्या मुख्य म्हणजे शाळेत शिकवण्याच्या कामावर होतो आहे.
जनगणनेबरोबरच मतदार याद्यांच्या फेरतपासणीच्या कामाला शालेय शिक्षकांनाच जुंपण्याचा परिणाम त्यांच्या मुख्य म्हणजे शाळेत शिकवण्याच्या कामावर होतो आहे.
२०१४ मधील ‘काँग्रेसमुक्त भारत’ हा नारा प्रत्यक्ष कृतीत आता ‘विरोधमुक्त भारत’ कसा ठरतो आहे, याचे लोकशाहीच्या चारही स्तंभांच्या स्थितीसह केलेले…
लोकप्रतिनिधींची फोडाफोडी, केंद्रीय यंत्रणांचा दबाव, माध्यमांवरील नियंत्रण आणि स्वायत्त संस्थांची स्वायत्तता धोक्यात आणून देशात एकछत्री अंमल प्रस्थापित केला
लाडकी बहीण योजना अपात्र लोकांसाठी राबवली गेल्याचा साक्षात्कार आता होतो आहे… यापैकी किती टक्के ‘बहिणीं’नी लाडक्या झालो म्हणून सत्ताधारी पक्षालाच…
कुठल्याही अडचणीच्या वेळी अशी बैठक घेणे आणि संबंधितांना सूचना करणे चांगलेच, पण आपली तयारी काय, निधी येणार कुठून, कामांना वेळ…
‘साधारण जंगल’च तर आहे. दिली एखाद्या खाणीला परवानगी, तर काय बिघडले असा विचार करून चंद्रपुरातील ब्रह्मपुरी वन क्षेत्रांतर्गत येऊ घातलेल्या…
निसर्गाचे महत्त्व, आणि त्यातील जीवांचे एकमेकांवरील अवलंबित्व आपल्या पूर्वजांना फार पूर्वीच ज्ञात झाले होते. ते निसर्गाशी साहचर्य साधून जगत होते.…
गेल्या २५ वर्षात स्वतः आणि स्वतःच्या अनुयायांनी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या, बेधडक निर्णय घेणारा नेता, लोहपुरूष, विकासपुरुष, देशासाठीच सर्वस्व करणारा…
गल्लीतील नेत्यांपासून ते थेट पंतप्रधानानपर्यंत कोणीही काहीही बोलू शकते. याला कारण सामान्य जनता ते काय बोलतात, काय करतात, याबद्दल फारशी…
जातीनुसार एकगठ्ठा मतदान खरोखरच होतेका, हे पुन्हा तपासून पाहण्याची सुरुवात करणारा लेख..
समतेसंदर्भातील सगळ्या प्रश्नांवर आरक्षण हा एकमेव उपाय आहे असाच आपल्याकडे सगळ्यांचा समज झालेला दिसतो आहे. यातून पुढचा मार्ग दाखवण्याची आपली…
महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी लोककल्याणकारी योजना म्हणून अनेक योजनांची घोषणा केली.