प्रत्येकाच्या स्वभावाच्या जशा नाना तऱ्हा असतात, तशाच आपण रोज विविध भावछटा अनुभवत असतो.
प्रत्येकाच्या स्वभावाच्या जशा नाना तऱ्हा असतात, तशाच आपण रोज विविध भावछटा अनुभवत असतो.
मुलांचं वेगळेपण असंच समजून घ्यायला हवं, त्यांनाही अपरिचित वातावरण अनुभवायला मिळायला हवं!
स्वत:ला, मुलांना, घराला, कामाच्या ठिकाणच्या सहकाऱ्यांना शिस्त लावण्यापासून ते समाजहितासाठी एखादा मोठा निर्णय घेण्यापर्यंत अनेकदा ‘निर्भयता’ हा पैलू अतिशय मोलाचा…
आपली स्व-प्रतिमा जर सकारात्मक असेल आणि आत्मविश्वास विकसित झालेला असेल तर आपण बाहेरचे ताण सहन करायला सक्षम असतो, असं मानसशास्त्रात…
प्रश्न हाताळताना सुलभ, सोपी, कमीत कमी कष्टात आणि लवकर अशी काही उत्तरं मिळावीत अशीच काही लोकांची गोंडस धारणा असते.
मुलांमध्ये स्थिरता यायला आणि पालकांनी आश्वासक जगायला आंतरिक सत् शक्तीची जोड हवी.
पालक मुलांना काय आणि किती देतात यात बरीच विविधता आजूबाजूला दिसते.
नि:शंक ऐकणारे पालक, शिक्षक असतील तर मुलांच्या व्यथा, आंतरिक अशांततेला वाचा फुटू शकते.
शिशू वयापासून अंक, आकार, रंग अशा विविध संकल्पनांची एकेक करून मुलांच्या समजेमध्ये भर पडत जाते
गरज आहे ती निखळ सहजता आणि हेतूनुसार नियोजनबद्धतेची. घालू या दोन काडय़ांची वीण आपल्या निरामय घरटय़ासाठी..