भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी त्यांची कंपनी आणि आयआयटी बॉम्बे भारताला जीपीटी बनवण्यासाठी एकत्र काम करत असल्याची माहिती दिली. याशिवाय जिओ टीव्हीसाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टीमवरही काम करीत आहे. मुंबईत आयोजित आयआयटी बॉम्बेच्या वार्षिक टेकफेस्टमध्ये आकाश अंबानी यांनी या गोष्टी सांगितल्या.

आगामी काळात जिओ देशासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी काम करत आहे आणि मीडिया, कम्युनिकेशन आणि नवीन उपकरणांवरही काम करीत असल्याचीही त्यांनी माहिती दिली. आकाश अंबानी म्हणाले की, आगामी काळात भारत जगातील एक प्रमुख ‘इनोव्हेशन सेंटर’ म्हणून उदयास येऊ शकतो. येत्या काही वर्षांत भारत जगाला सर्वोत्तम सेवा आणि सर्वोत्तम उत्पादने पुरवण्याचे केंद्र म्हणून उदयास येऊ शकतो, असंही त्यांनी अधोरेखित केलं.

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Looking for a job Elon Musk is hiring engineers designers and more at artificial intelligence AI company xAI
एलॉन मस्कच्या कंपनीत काम करायचयं? ‘या’ पदांसाठी होणार भरती; कंपनीची ‘ही’ पोस्ट वाचलात का?
13 year old use Alexa to protect from money attack vrial
Alexa चा सर्वात भन्नाट उपयोग; १३ वर्षांच्या मुलीने जीव वाचवण्यासाठी दिली अशी कमांड की बघूनच व्हाल थक्क
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम

हेही वाचाः UPI Changes : नव्या वर्षात UPI मध्ये होणार ९ महत्त्वाचे बदल, सामान्यांच्या खिशावर होणार परिणाम

हेही वाचाः Ratan Tata Birthday : …ज्यांनी टाटाला बनवले विश्वासाचा ब्रँड

जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी म्हणाले की, भारत येत्या दशकात ५ ते ६ ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. २०२४ हे वर्ष त्यांच्या कुटुंबासाठी खास असेल, कारण येत्या वर्षात त्यांचा लहान भाऊ अनंतचे लग्न होणार आहे.