राहीचं वागणं तिच्या पूर्वानुभवाला अनुसरून होतं आणि अनघाचं तिच्या भावनेला. एखाद्या घटनेकडे पाहण्याचा कोणाचा चष्मा चूक आणि कोणाचा बरोबर हे कसं ठरवणार? चूक-बरोबरची लेबलं लावून निष्पन्न एवढंच, की दोघंही आपापल्या ठिकाणी ‘माझंच बरोबर’ला कुरवाळत राहतात, गैरसमज होतात. त्यातून नात्याचा प्रवाह अडण्याचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. अशा वेळी ‘संवादाचा’ प्रामाणिक प्रयत्न करण्याचा पर्याय एकाने जरी निवडला तरी नातं प्रवाही होण्याची शक्यता वाढते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राही आणि मानसी शॉपिंगसाठी बाहेर पडल्या तरी राही विचारांत गढली होती.  ‘‘कुठे हरवली आहेस राही?’’ मानसीनं विचारलं.

मराठीतील सर्व संवादाने रचला पाया बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Communication
First published on: 20-08-2016 at 01:14 IST