राखी चव्हाण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समृद्धी महामार्गासाठी आधीच सुमारे पावणेदोन लाख झाडांचा बळी देण्यात आला आहे. या ७०० किमी लांबीच्या महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी १२ फूट उंचीची अखंड भिंत बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे वन्यजीवांच्या अधिवासावर गदा येणार असे भाकीत आधीच वन्यजीव अभ्यासकांनी वर्तवले होते. ते टाळायचे तर वन्यजीव क्षेत्रात अधिकाधिक भुयारी मार्ग आणि उड्डाणपुलांची आवश्यकता आहे. मात्र, महामार्ग लवकर पूर्ण करण्याच्या नादात वन्यजीवांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे महामार्गावर वन्यप्राण्यांचे अपघाती मृत्यू होत आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is responsible for accidental deaths of wildlife on samriddhi highway amy
First published on: 17-01-2023 at 01:38 IST