Ruturaj Gaikwad broke Virat Kohli’s and KL Rahul Record : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना रायपूरच्या मैदानावर पार पडला. या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा २० धावांनी पराभव करत मालिकाही जिंकली. आतापर्यंत या मालिकेत भारतीय संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडची फलंदाजी शानदार राहिली आहे. ऋतुराज गायकवाडने चार डावात ७१ च्या सरासरीने २१३ धावा केल्या आहेत. ऋतुराजने चौथ्या टी-२० सामन्यात ३१ धावांच्या खेळी जोरावर एक मोठा पराक्रम केला ज्यामध्ये त्याने विराट कोहली आणि केएल राहुलचे वैयक्तिक विक्रम मोडले आणि त्यांना मागे टाकले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा