
विश्वचषकात ‘धक्का’दायक विजयांसाठी ओळखल्या जाणाऱ्या आर्यलडने बुधवारी संयुक्त अरब अमिरातीवर अखेरच्या षटकापर्यंत झुंज देत झगडून विजय मिळवला.
पाठशिवणीच्या खेळात, बाद व्हायची वेळ येते, तेव्हाच मनगटाला जीभ लावून ‘टाइम प्लीज’ मागण्यात एक गंमत असते.
चित्रपट परिनिरीक्षण मंडळ हवे की नको हा वेगळा प्रश्न झाला. मुळात त्याची काहीच गरज नाही, असा एक विचार आहे.
मोटारगाडय़ांच्या शर्यतीमध्ये ज्या काळात जॅग्वर आणि फेरारी या युरोपीय कंपन्यांच्या गाडय़ांचे वर्चस्व होते,
बँक कर्मचाऱ्यांना मिळालेली वेतनवाढ स्वागतार्ह आहेच, पण या स्वागतावर बँक व्यवस्थापन, बँकांचे प्रमुख आणि सरकारी उच्चपदस्थ यांच्यातील साटय़ालोटय़ाचे सावटही आहे.
अचलानंद दादांच्या बोलण्यावर काय उत्तर द्यावं हे कर्मेद्रला सुचेना. त्याच्या पाठीवर थोपटत दादा म्हणाले.
बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या बातमीबद्दल (लोकसत्ता, २४) काही मुद्दे. बहुतेक वेळी द्विपक्षीय करार करताना ‘पूर्वलक्ष्यी प्रभाव’ दिला जात असतो.
स्वयंपाकाच्या गॅसपासून अनेक अनुदाने थेट वापरकर्त्यांकडे दिली जातात, त्याप्रमाणे शिक्षणासाठीही पालकांच्या हाती थेट ‘व्हाउचर’ द्यावीत, अशी सूचना मांडणारे टिपण ‘लोकसत्ता’ने…
भूमी अधिग्रहण वटहुकूमविरोधी आंदोलन दिल्लीच्या दारांवर धडका देते आहेच.. ते आंदोलन का आवश्यक आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही..
कृत्रिम धागा तयार करण्यासाठी प्रथम नसíगक धाग्यांच्या रेणूंच्या रचनेचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. त्यात त्यांना एकरेषीय बहुवारिक (लिनीअर पॉलिमर) असल्याचे आढळून…
‘घर ही माणसाच्या आयुष्यातील मूलभूत गरज असून घरासाठी आयुष्यभराची मेहनत करावी लागते. त्यानंतरच घराचे स्वप्न साकार होत असते.
विद्यमान महापौर आणि एक आमदार राहात असूनही कल्याण पूर्व विभागातील पाणीटंचाईची समस्या कायम आहे.