जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांकडे महावितरण कंपनीची थकबाकी सुमारे १७ कोटी रुपयांवर पोहोचल्याने थकबाकीदार
वरझडी हे औरंगाबाद तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले एक छोटसं गाव. या गावात माणिकराव पठारे यांची दोन एकर जमीन आहे.
घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीवर अनियमिततेचा आरोप ठेवून राज्याच्या सहकार खात्याने घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त केली आहे.
अभिनेता संजय दत्तची पॅरोलवर महिन्याभरासाठी सुटका झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवार) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी)च्या कार्यकर्त्यांनी संजय दत्तच्या मुंबईतील वांद्रे…
सतत ‘च्युइंग गम’ चघळल्याने बालकांना आणि तरुणांसुद्धा त्रीव डोकेदुखीच्या (अर्धशिशी) त्रासला सामोरे जावे लागू शकते असे एका अभ्यातून समोर आले…
जगप्रसिद्ध पॉप गायक जस्टिन बीबरने ख्रिसमसच्या दिवशी आपल्या चाहत्यांना एका ट्विटने निराश केले. आता आपण अधिकृतरित्या गायनातून निवृत्ती घेत असल्याचे…
दहशतवाद्यांचा शोध घेत असलेल्या पोलिसांच्या पथकाने जम्मू-काश्मीरच्या क्रिकेट संघातील खेळाडूंची चक्क मध्यरात्री खेळाडू राहत असलेल्या हॉटेल्समध्ये जाऊन चौकशी केली.
इंधनाच्या दरात चढउतार, डॉलरच्या तुलनेत सतत घसरत जाणारा रुपया, वाढती महागाई, जाचक सरकारी नियम-अटी या सर्व दुष्टचक्रात अडकलेल्या वाहन उद्योगाला…
भारतातील तरुणांमध्ये सुपरबाइकचे आकर्षण वाढत आहे. तरुणाईची ही बाजारपेठ काबीज करण्यासाठी हर्ली डेव्हिडसन, ट्रायम्फ, कावासाकी, केटीएम या विदेशी कंपन्या मोठय़ा…
औरंगाबाद म्हणजे ऐतिहासिक ठिकाणांची राजधानी आणी तिथेच मी राहतो . माझ्याकडे पल्सर १५०आहे . मला भटकंती करायचा नाद लागला तो…
मी आणि माझा मित्र अनिकेत पाटील,आम्ही वर्तमान पत्रात वाचलं की एका बाइकर ग्रुपने अष्टविनायक दर्शन एका दिवसात पूर्ण केले. हे…
पावसाळा संपल्यानंतर नवी मुंबई क्षेत्रात येणाऱ्या सर्व रेल्वे स्थानकातील समस्यांचे निवारण करण्यात येईल, असे सहा महिन्यांपूर्वी सिडको प्रशासनाने लेखी उत्तर…